Category: विदर्भ
राज्य अंधारात बुडण्याची भीती
नागपूर/प्रतिनिधी : राज्यात कडक उन्हाळा सुरू असल्यामुळे विजेची मागणी मोठया प्रमाणावर वाढली आहे. मात्र पुरेशा प्रमाणात कोळसा उपलब्ध नसल्यामुळे वीज निर् [...]
देशासह राज्यात वीज संकट आणखी गडद
नवी दिल्ली/मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या आठ-आठ तासांच्या भारनियमनामुळे नागरिकांचा तीव्र संताप सुरू असतांनाच, केंद्र सरकारकडून कोळसा साठा मुबलक [...]
चंद्रपूर येथे संविधान भवन निर्माण करणार : विजय वडेट्टीवार
चंद्रपूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला बहुमूल्य संविधान दिले आहे. समाजातील शेवटच्या घटकाला उभे करण्याची शक्ती संविधानात आहे. 1956 म [...]
भविष्यात शिवसेनेसोबत युती शक्य : अॅड. आंबेडकर
अकोला/प्रतिनिधी :काँगे्रससोबत युती करण्यासाठी प्रस्ताव देऊन देखील यावर चर्चा होऊ शकलेली नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर [...]
गावोगाव ग्रंथचळवळ निर्माण व्हावी : ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती : वाचनाने व्यक्ती प्रगल्भ होऊन प्रगतीची दिशा खुली होते. त्यामुळे नव्या पिढीला वाचनाभिमुख करण्यासाठी गावोगाव ग्रंथचळवळ निर्माण होणे गरजेचे आहे [...]
भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
नागपूर : लोकांशी निगडीत मालकी हक्क नमूद करणारे अभिलेखे ठेवणारा भूमी अभिलेख हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. राजेशाही व ब्रिटीशांच्या कालखंडात तसेच स्व [...]
राज्यात उष्माघाताचे चार बळी
मुंबई/जळगाव : राज्यात सध्या उष्णतेचा कहर बघायला मिळत असून, विदर्भात अनेक जिल्ह्यांनी 42 अंश तापमानाची सीमा ओलांडली आहे. वाढत्या उष्माघाताने मृत्यूचे [...]
राज्यात उन्हाचा तडाखा वाढला
पुणे/प्रतिनिधी : देशभरात मार्च महिना हा तब्बल 122 वर्षानंतर म्हणजे एका शतकानंतर सर्वाधिक उष्णतेचा महिना म्हणून नोंद करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात [...]


