Category: शहरं
संगमनेर येथील अॅसिड हल्ल्याचे विधानसभेत उमटले पडसाद; आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची 10 विशेष पथके तैनात
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडलेली एका सहावीतील विद्यार्थिनीवरील अॅसिड हल्ल्याची घटना संपूर्ण समाजमन हादरवणारी ठरली आह [...]
महानगरपालिकांनाही प्लास्टिक फुलांच्या बाजारावर कारवाईचे अधिकार : मुख्यमंत्री फडणवीस; प्लास्टिक फुलांच्या बंदीसाठी विशेष अधिसूचना काढणार
मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदी अस्तित्वात असली तरी बाजारपेठेत कृत्रिम (प्लास्टिक) फुलांचा वाढता वापर शेतकर्यांच्या नैसर्गिक फुलांच्या व्यवसायावर [...]
अखेर ताडोबातील ऐतिहासिक खांबांचा उलगडा; भोसलेकालीन वारसा असल्याचा प्रा. सुरेश चोपणे यांचा दावा
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील रस्त्यांच्या कडेला दिसणारे उंच दगडी खांब हे इंग्रजकालीन नसून भोसलेकालीन असल्याचा ठोस दावा भूशास्त्र [...]
होर्मुझ सामुद्रधुनीतील भारतीय जहाजे सुरक्षित; युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या भारतीय जहाजांबाबत निर्माण झालेली चिंता केंद्र सरकारने दूर क [...]
पाणी पुरवठा योजनांची अपूर्ण कामांसाठी विभागीय आयुक्तांना अतिरिक्त अधिकार : मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई : जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे वेगात पूर्ण करण्यासाठी अपूर्ण कामांना गती देण्यात येईल, यासाठी विभागीय आयुक्त [...]
सैनिकी शाळांतील विद्यार्थ्यांचा भत्ता 50 हजार करण्याचा प्रस्ताव
राज्यातील सैनिकी शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा निर्वाह भत्ता वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असून सध्या दिला जाणारा भत्ता [...]

शिष्यवृत्ती वितरणातील तांत्रिक अडचणी दूर होईल : मंत्री संजय शिरसाट; निधी वितरणासाठी लवकरच केंद्रासोबत बैठक
मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. शिष्यवृत्ती योजनेत केंद्र आणि [...]
मुलींच्या शिक्षणासाठी शासनाचा सर्वांगीण प्रयत्न : मंत्री दादा भुसे
मुंबई : राज्यातील मुलींची शाळेतील उपस्थिती वाढविणे आणि ड्रॉपआऊटचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतात. राज्या [...]
समाजातील वाढती विकृती…
समाजाच्या प्रगतीची गाथा आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. यामध्ये आपण झपाट्याने पुढे जात आहोत, अशी छातीठोकपणे घोषणा करतो. मात्र, या प्रगतीच्या पायावर [...]
महाड मुक्तीसंग्राम शताब्दी वर्षारंभानिमित्त !
महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाण्याच्या हक्कासाठी केलेला संघर्ष नव्हता, तर तो भारतीय समाजव्यवस्थेतील अन्याय, अस्पृश्यता आणि असमानतेच् [...]
