Category: शहरं
गेवराई तालुक्यातील नुकसानग्रस्त गावातील शेतकऱ्यांशी प्रीतम ताई यांनी साधला संवाद….
गेवराई तालुक्यातील मारफळा भेड, भेंड टाकळी, जातेगाव बोकुडदरा, चोपडेवाडी टाकळगव्हाण , काठोडा तांडा रामराव गड, राजापूर ,तलवाडा आदी भागातील अतिवृष्टी [...]
तपोरत्न प्रभु पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांना वीरशैव समाजाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण..
आपल्या भावना व्यक्त करताना भक्तगणं झाले भावुक....
माजलगाव येथील सद्गुरू मिस्किन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती वीरशैव व असंख्य भक्ताचे श्रद् [...]
महेश कोठारे यांनी बौध्द समाजाची जाहिर माफी मागितली
स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू असलेल्या सुख म्हणजे नक्की काय असत? या मालिकेमधील सँडी विश्वास नावाचे पात्र असलेली महिला ही लोकांना भूलथापा देवून, पैसे [...]
माजलगाव धरणाला वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे
माजलगाव तालुक्यातील सिंधफना नदीवरील धरणाला लोक नेते वसंतराव नाईक असे नाव देण्यात यावे अशी ,गोरसेना महानायक ग्रुप माजलगाव यांनी बीड जिल्ह्याच्या खासद [...]
किसान विरोधी पारित केलेले तीन कायदे रद्द करा
राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी कामगार संघटणा पुरस्कुत राष्ट्रीय किसान मोर्चा मार्फत किसान विरोधी पारित केलेले 3 कायदे तत्काळ मागे घ्यावेत या [...]
एकाच दिवशी 2237 ठिकाणी अनधिकृत वीजवापर उघड ; महावितरणकडून वीजचोरांना दणका
सातारा / प्रतिनिधी : गेल्या ऑगस्टनंतर पुन्हा या महिन्यात एकाच दिवशी पुणे प्रादेशिक विभागात राबविलेल्या विशेष मोहिमेत महावितरणने पुणे, सातारा, सांगली, [...]
नगरकरांनी पाठवले खड्ड्यांचे तब्बल अकराशेवर फोटो…
अहमदनगर/प्रतिनिधी- मागील सहा महिन्यांपासून खड्डेयुक्त झालेल्या नगर शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्याची सदबुद्धी मनपा सत्ताधारी व प्रशासनाला मिळावी म् [...]
भाजपशी युती हाच शेवटचा पर्याय : पुरुषोत्तम खेडेकर
मुंबई : संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी एका लेखात भाजपशी युती हाच पर्याय असल्याचे वक्तव्य एका लेखात केल्याने गुरूवारी राज्य [...]
वाळू पकडायला गेले आणि दमदाटी अनुभवली
अहमदनगर/प्रतिनिधी : वाळू चोरी पकडण्यासाठी गेलेल्या तलाठी व होमगार्डला दमदाटीचा अनुभव आला. श्रीगोंदे तालुक्यात ही घटना घडली. श्रीगोंदा तालुक्यातील अजन [...]
अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत ‘अन्न सुरक्षा सप्ताह’ राबवा : डॉ.राजेंद्र शिंगणे
मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी जनजागृतीचे उपक्रम राबवून 'अन्न [...]
