Category: शहरं
जिल्हा परिषदेची बदली प्रक्रिया चक्क मध्यरात्रीपर्यंत होती सुरू
अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया चक्क गुरूवारी (19 मे) मध्यरात्री 12 पर्यंत सुरू होती. खुद्द मुख्य कार्यकारी अधि [...]
महापालिकेत पसरला आनंदोत्सव…132 जणांना पदोन्नती
अहमदनगर/प्रतिनिधी : महापालिकेत शुक्रवारी आनंदोत्सव पसरला होता. मनपातील चार अभियंत्यांसह तब्बल 132 कर्मचार्यांना पदोन्नती मंजूर करण्यात आली आहे. आयुक [...]
ओबीसी व मराठा समाजावर राज्य सरकारने मोठा अन्याय केला : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अहमदनगर – भाजपच्या काळात विकासाच्या शिखरावर गेलेल्या राज्याला अविकासाच्या वाटेवर या सरकारने नेऊन ठेवले आहे. तीन पक्षांचे सरकार पूर्णपणे अपयशी सरकार ठ [...]
अखेर निवडणुकांचा मार्ग मोगळा
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर देखील पावसाचा अडसर हो [...]
मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी चौघांना अटक
मुंबई/प्रतिनिधी ः मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, याप्रकरणी गुजरात एटीएसने कारवाई करत मुंबईतून चौघांना [...]
आ. संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावले
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला.एसटी बस आणि आमदार जगताप यांच्या बीएमडब्ल् [...]
कांद्याला एक रुपये भाव मिळाल्याने शेतकर्याचा आत्महत्येचा प्रयत्न
अहमदनगर/प्रतिनिधी : दिवसेंदिवस कांद्याचे भाव कमी होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील गुजरवाडी येथील शेतकर्याने विक्रीसाठी [...]
मान्सून अंदमानात दाखल
मुंबई : मान्सून सोमवारी अंदमानच्या समुद्रकिनार्यावर दाखल झाल्यामुळे केरळमध्ये 27 मे रोजी मान्सून धडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सून अं [...]
राज्यातील निवडणुका पावसाळ्यात की दिवाळीआधी ?
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाने दिल्यानंतर निवडणूका कधी [...]

