Category: शहरं

1 1,848 1,849 1,850 1,851 1,852 3,077 18500 / 30767 POSTS
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

मुंबई/प्रतिनिधी : ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला आहे. वयाच्या 88 [...]
विधिमंडळात निधीवाटपावरुन गदारोळ

विधिमंडळात निधीवाटपावरुन गदारोळ

मुंबई/प्रतिनिधी ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखाते  मिळू नये, यासाठी शिवसेनेच्या खासदारांनी विरोध केला होता. मंत्रिमंडळाचा विस्तार होवूनही [...]
प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार

प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार

मुंबई : राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार महत्त्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील सर्व कामगारांना योजनांच [...]
‘त्या’ 16 आमदारांचा पात्र-अपात्रतेचा फैसला लवकरच

‘त्या’ 16 आमदारांचा पात्र-अपात्रतेचा फैसला लवकरच

मुंबई/प्रतिनिधी ः सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष यांना शिवसेनेतील त्या 16 आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय लवकरच घेण्यासंदर्भात दिलेल्य [...]
पूरग्रस्तांना 10 हजाराची मदत

पूरग्रस्तांना 10 हजाराची मदत

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असून, विदर्भ, मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झालेली आह [...]
दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंतीसाठी प्रस्ताव सादर करावेत

दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक भिंतीसाठी प्रस्ताव सादर करावेत

मुंबई : दरडप्रवण भागाच्या अनुषंगाने आज मंत्रालयात मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्याची आढावा  बैठक मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी घेत [...]
आमदार बच्चू कडू अमरावती जिल्हा बँकेचे नवे अध्यक्ष

आमदार बच्चू कडू अमरावती जिल्हा बँकेचे नवे अध्यक्ष

अमरावती/प्रतिनिधी ः अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या सत्ता वर्चस्वाचे राजकारण सुरू असून, या जिल्ह्यात आमदार बच्चू कडू, खासदार नवनीत राणा, आमदार रवी रा [...]
अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, ही तर दिल्लीश्‍वरांची इच्छा

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, ही तर दिल्लीश्‍वरांची इच्छा

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील राजकीय घडामोडीमुळे काय घडेल, याचा नेम नाही. अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात फेरबदल होण्य [...]
पूरग्रस्त जळगाव, संग्रामपूरची जयश्रीताई शेळकेंनी केली पाहणी   

पूरग्रस्त जळगाव, संग्रामपूरची जयश्रीताई शेळकेंनी केली पाहणी  

जळगाव जामोद : अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झालेल्या जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील पूरग्रस्त भागाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव जयश्र [...]
सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांनी जमवली 500 कोटींची मालमत्ता

सामाजिक न्याय विभागाचे सचिव यांनी जमवली 500 कोटींची मालमत्ता

https://youtu.be/Uga5AoDFHhc सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या 30-32 वर्षाच्या सेवेमध्ये जाईल तिथे खाईल या भूमिकेतून वागले. सेलूचे [...]
1 1,848 1,849 1,850 1,851 1,852 3,077 18500 / 30767 POSTS