Category: शहरं

1 1,696 1,697 1,698 1,699 1,700 3,088 16980 / 30877 POSTS
डॉ. काळे करतात आईच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत रूग्ण तपासणी

डॉ. काळे करतात आईच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत रूग्ण तपासणी

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील डॉ. विजय दादाहारी काळे हे सर्व परिचित असून जवळपासच्या  पाच ते सात गावाना ते आपली अविरतपणे [...]
काळे परिवाराने रयतलाच आपले कुटुंब मानले ः चैतालीताई काळे

काळे परिवाराने रयतलाच आपले कुटुंब मानले ः चैतालीताई काळे

कोपरगाव प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी आपले गुरु मानले होते. त्यामुळे गुरूल [...]
ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमानला दादासाहेब फाळके पुरस्कार

ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमानला दादासाहेब फाळके पुरस्कार

मुंबई/प्रतिनिधी : आपल्या कसदार अभिनयाने आणि सुंदर अदाकारीने अवघ्या रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेणार्‍या अभिनेत्री वहीदा रहमान यांना यंदाचा ‘दादा [...]
मराठी पाटी हवी म्हणजे हवी ः  राज ठाकरे

मराठी पाटी हवी म्हणजे हवी ः  राज ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी ः सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर 2 महिन्यांत मराठी पाट्या लावा, असे आदेश महाराष्ट्रातील व्यापार्‍यांना दिल्यानंतर महाराष्ट्र नवनि [...]
लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी नवदाम्पत्याचा मृत्यू

लग्नाच्या तिसर्‍याच दिवशी नवदाम्पत्याचा मृत्यू

पुणे/प्रतिनिधी ः लग्न झाल्यानंतर तिसर्‍याच दिवशी नवदाम्पत्याचा अपघातात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सासवड-जेजुरी पालखी महामार्गावर खळद बोरावके म [...]
राज्यावर वीज संकटाचे सावट

राज्यावर वीज संकटाचे सावट

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात चांगला पाऊस झाला असून, वीजेची मागणी घटली असली तरी देखील राज्यावर वीजेचे संकट निर्माण होतांना दिसून येत आहे. याचे प्रमुख [...]
अखेर 21 दिवसांनी उपोषण मागे

अखेर 21 दिवसांनी उपोषण मागे

जामखेड/प्रतिनिधी ः धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तब्बल 21 दिवसांपासून यशवंत सेनेचे उपोषण सुरू होते. अखेर ग् [...]
शिक्षक भरतीसाठी तरुणाचे मंत्रालयात आंदोलन

शिक्षक भरतीसाठी तरुणाचे मंत्रालयात आंदोलन

मुंबई/प्रतिनिधी ः शिक्षक भरती करावी या मागणीसाठी एका तरुणाने मुंबईतल्या मंत्रालयामध्ये आंदोलन केले. या तरुणाने थेट मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड [...]
कमी पटसंख्यांच्या शाळाबंदीमुळे गरीब मुले वंचित राहण्याची भीती

कमी पटसंख्यांच्या शाळाबंदीमुळे गरीब मुले वंचित राहण्याची भीती

संगमनेर/प्रतिनिधी ः राज्य सरकारने सुमारे 14783 शाळा बंद करून त्या समूह शाळा करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे.यामुळे गोरगरिबांची वाड [...]
समताच्या शिबिरात 73 रक्तदात्यांनी केले रक्तदान

समताच्या शिबिरात 73 रक्तदात्यांनी केले रक्तदान

कोपरगाव प्रतिनिधी : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.त्यामुळे रक्तदात्याने केलेले रक्तदान हे गरजवंतासाठी अमृत असते. आजच्या आधुनिक युगात रक्तदान करण [...]
1 1,696 1,697 1,698 1,699 1,700 3,088 16980 / 30877 POSTS