Category: शहरं
शरद पवारांसाठीच’रयत’च्या नियमांना बगल : ओबीसी नेते लक्ष्मण हाके
नांदेड ः रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राज्याचा मुख्यमंत्री असावा असा नियम असतांना या नियमांत खाडाखोड करत त्याच्या अध्यक्ष पदावर खासदार शरद पव [...]
देवाभाऊ जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शेवगावात जिल्ह्यातील कुस्तीपटू दाखल
शेवगाव : अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव येथे बुधवा [...]
वसुंधरेच्या संवर्धनासाठी’ गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडा
अहिल्यानगर : दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई - मेल द्वारे वीज बिल स्वीकारण्याच्या गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर ग्राहकांना तत्काळ वीज बिलात [...]
भर दिवसा दुकानांमध्ये महिलेचे दागिने ओरबडले
कर्जत : जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथे शिवदत्त किराणा अँड जनरल स्टोअर्स या दुकानांमध्ये भर दिवसा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोन [...]

आपत्तीमध्ये नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी काम करावे : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. ४ :- आपत्तीमध्ये जीवित व वित्तहानी सोबतच पायाभूत सोयी-सुविधांचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. आपत्तीमध्ये सामान्य [...]

भारताने जगाला दिलेले ज्ञान, मूल्ये व वारसा प्रेरणा देणारे – पॅराग्वे अध्यक्ष सँटियागो पेना पॅलाशियास
मुंबई : भारत केवळ एक देश नसून एक महान संस्कृती आहे. भारताने जगाला दिलेले ज्ञान, मूल्ये व वारसा आजही प्रेरणा देत आहेत, असे प्रतिपादन पॅराग्वेचे अध [...]

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित घरांच्या दुरुस्ती, पुनर्बांधणीसाठी ४९ कोटींच्या निधी वितरणास मान्यता : मंत्री मकरंद जाधव-पाटील
मुंबई, दि. ४ : नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड, नुकसान झालेल्या घरांच्या दुरुस्ती, पुनर्बांधणी यासाठी आपत्तीग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत करण्यासा [...]

प्लास्टिक कचरा रोखण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा पुढाकार
मुंबई, दि. ४ : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ५ जून रोजी सकाळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्या वापरातील एकल प्लास्टिक टाकून देण [...]

वनालगतच्या गावांमध्ये ‘एआय’आधारित कॅमेरे बसवावेत : वन मंत्री गणेश नाईक
मुंबई, दि. 4 : वन्यजीव व मनुष्य यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून ग्रामस्थांना वाचविण्यासाठी राज्यातील ज्या ज्या [...]

लोकोपयोगी कायदे करण्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई: महाराष्ट्र हे देशात सर्व क्षेत्रात अग्रगण्य राज्य आहे. लोकोपयोगी कायदे निर्मितीमध्येही राज्य देशात अग्रेसर असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री [...]
