Category: अन्य जिल्हे
बस वेळेवर पाठवून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळा : विवेकभैय्या कोल्हे
कोपरगाव : तालुक्यातील ग्रामीण भागातून विविध महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेसची अडचण सातत्याने भासते आहे. एसटी महामंडळाने नियोजित केलेल [...]
देशद्रोह्यांना वठणीवर आणण्यासाठी आर्थिक बहिष्कार प्रभावी : शरद पोंक्षे
।संगमनेर : काही माणसं देशात राहुन, देशाचे अन्न खाऊनही भारतालाच आव्हान देऊ पाहत आहेत. त्यांना नामोहरम करण्याची जबाबदारी जागरुक भारतीय म्हणून आपल्य [...]

ग्रंथोत्सवामुळे वाचनसंस्कृतीला चालना : ॲड. आशिष जयस्वाल
गडचिरोली : “आजच्या मोबाईल युगात नवीन पिढी वाचनसंस्कृतीपासून दूर जात आहे. मात्र, वाचनामुळे समाजात प्रतिष्ठा वाढते आणि देशाच्या प्रगतीतही हातभार ला [...]

विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात; विकासकामे वेळेत मार्गी लावावी : उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश
मुंबई :- राज्यातील विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचे दीर [...]
पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि.११: 'महालक्ष्मी सरस' हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचा साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत [...]
सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : दहावी व बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. [...]
उपमुख्यमंत्री शिंदेसाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियमात दुरूस्ती
मुंबई : महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम, २०१९ मध्ये दुरूस्ती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध् [...]
पालघरमधील देहरजी प्रकल्पाच्या २ हजार ५९९ कोटीच्या खर्चास मान्यता
मुंबई : पालघर जिल्ह्यातील मौजे सुकसाळे (ता. विक्रमगड) येथील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या २ हजार ५९९ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास सुधारित [...]

तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा : मंत्री जयकुमार रावल
धुळे : प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा, जेणेकरुन आपला दिवस चांगला जाऊन कार्यालयातही गतीमान प्रशा [...]
पुस्तके हाती-माथी जपली पाहिजेत : प्रा. तुळे
श्रीरामपूर : आजचे तंत्रयुग वेगाचे नि ज्ञानाचे आहे. यासाठी ’वाचाल तर वाचाल’ हे संस्कृती सूत्र लक्षात घेऊन खेड्यापाड्यात, वाड्यावस्तीवर पुस्तके दिल [...]