Category: अन्य जिल्हे
रिक्षा चालकांना मिळणार दहा हजार रूपये :परिवहनमंत्री सरनाईक यांची घोषणा
मुंबई : राज्यातील 65 वर्षांवरील रिक्षाचालकांना 10 हजार रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यावेळी बोलता [...]
संविधान विरोधी शक्तींचा देशाच्या अखंडतेला धोका : डॉ. अशोक ढवळे
अकोले : विविध जाती, धर्म, पंथ व प्रांत यांनी मिळून बनलेल्या भारत देशाला एकसंघ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाची रचना अत्यंत विचारपूर्वक [...]
कोपरगाव : पाणीपुरवठा योजना कालव्यावर आरक्षण मिळावे : आ. आशुतोष काळे
कोपरगाव : कोपरगाव मतदार मतदारसंघातील पाटबंधारे विभागाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी अशी मागणी आ.आशुतोष [...]
मदारी समाज घरापासून वंचित ; ससे होलपट केव्हा थांबणार ? अँड अरूण जाधव
जामखेड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या मदारी मेहतर यांच्या वंशजांसाठीच्या खर्डा येथील वसाहतीच्या बांधकामाला नाक [...]
बस वेळेवर पाठवून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळा : विवेकभैय्या कोल्हे
कोपरगाव : तालुक्यातील ग्रामीण भागातून विविध महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेसची अडचण सातत्याने भासते आहे. एसटी महामंडळाने नियोजित केलेल [...]
देशद्रोह्यांना वठणीवर आणण्यासाठी आर्थिक बहिष्कार प्रभावी : शरद पोंक्षे
।संगमनेर : काही माणसं देशात राहुन, देशाचे अन्न खाऊनही भारतालाच आव्हान देऊ पाहत आहेत. त्यांना नामोहरम करण्याची जबाबदारी जागरुक भारतीय म्हणून आपल्य [...]

ग्रंथोत्सवामुळे वाचनसंस्कृतीला चालना : ॲड. आशिष जयस्वाल
गडचिरोली : “आजच्या मोबाईल युगात नवीन पिढी वाचनसंस्कृतीपासून दूर जात आहे. मात्र, वाचनामुळे समाजात प्रतिष्ठा वाढते आणि देशाच्या प्रगतीतही हातभार ला [...]

विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात; विकासकामे वेळेत मार्गी लावावी : उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश
मुंबई :- राज्यातील विकासकामांची गती राखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. विलंबामुळे प्रकल्पांच्या किंमतीत भरमसाठ वाढ होऊन राज्याचे दीर [...]
पंचवीस लाख ‘लखपती दीदी’ करण्याचे उद्दिष्ट : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि.११: 'महालक्ष्मी सरस' हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचा साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत [...]
सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : दहावी व बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी करण्याचे प्रकार ज्या केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी. [...]
