Category: अन्य जिल्हे
उपमुख्यमंत्री शिंदेसाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियमात दुरूस्ती
मुंबई : महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियम, २०१९ मध्ये दुरूस्ती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध् [...]
पालघरमधील देहरजी प्रकल्पाच्या २ हजार ५९९ कोटीच्या खर्चास मान्यता
मुंबई : पालघर जिल्ह्यातील मौजे सुकसाळे (ता. विक्रमगड) येथील देहरजी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या २ हजार ५९९ कोटी १५ लाख रुपयांच्या खर्चास सुधारित [...]

तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा : मंत्री जयकुमार रावल
धुळे : प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तणावमुक्त जीवनासाठी दिवसातील एक तास खेळासाठी द्यावा, जेणेकरुन आपला दिवस चांगला जाऊन कार्यालयातही गतीमान प्रशा [...]
पुस्तके हाती-माथी जपली पाहिजेत : प्रा. तुळे
श्रीरामपूर : आजचे तंत्रयुग वेगाचे नि ज्ञानाचे आहे. यासाठी ’वाचाल तर वाचाल’ हे संस्कृती सूत्र लक्षात घेऊन खेड्यापाड्यात, वाड्यावस्तीवर पुस्तके दिल [...]
विद्यार्थ्यांना अंडा पुलाव, खिचडी, देण्याचा पर्याय : शालेय शिक्षण विभागाची माहिती
मुंबई : केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ द [...]
सामूहिक पुनर्विकासातूनच मुंबईकरांच्या घरांची स्वप्नपूर्ती होईल : शिंदे
मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर, प्रशस्त घर असावे हे स्वप्न असते. मुंबईकरांनीही हेच स्वप्न उराशी बाळगले आहे. घराच्या समस्येमुळे मुंबईकर मुंब [...]

4066 नवे आधार किट जिल्हाधिकार्यांना देणार : मंत्री अॅड. आशिष शेलार
मुंबई: राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसाठी 4066 नव्या आधार किटचे वाटप 10 फेब्रुवारी रोजी करण्य [...]
जामखेड : कलाकेंद्र बंद केले; जीवे मारण्याची धमकी
जामखेड : बेकायदा कलाकेंद्र बंद केल्यामुळे आर टी आय कार्यकर्ते गणेश भानवसे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनल [...]
संगमनेरच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर याद राखा, अन्यथा उद्रेक होईल : बाळासाहेब थोरात
संगमनेर( प्रतिनिधी )--सत्तेचा वापर करून जनतेची सोय बघितली पाहिजे. मात्र संगमनेर मोडण्याचे षडयंत्र काही मंडळी करत आहेत. आश्वी बुद्रुक अप्पर तह [...]
रेल्वेने चिरडल्याने अकरा प्रवाशांचा मृत्यू ; आगीच्या भीतीने प्रवाशांनी मारल्या उड्या
जळगाव :पुष्पक एक्सप्रेसमधील बोगीला आग लागल्याच्या भीतीने बुधवारी दुपारी काही प्रवाशांनी जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ उड्या मारल्या. मात्र [...]
