Category: अन्य जिल्हे

नांदेड जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. २८ :- सिंचनाच्या माध्यमातून शेतीला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हे सरकारचे प्राधान्याचे विषय आहेत, त्यामुळे नांदेड जिल्ह्याती [...]
अखेर जैन बोर्डिंगच्या जागेच्या वाद मिटला
पुणे : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून सुरू असलेला वाद सोमवारी संपुष्टात आला. याप्रकरणी शिंदे गटाचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट [...]
’वैभवशाली श्रीरामपूर’ सारखे अनमोल पुस्तक दिशादर्शकच : दिनकर
श्रीरामपूर :श्रीरामपूर हे आधुनिक आणि सर्वसमावेशक शांततामय शहर असून या शहराच्या जडणघडणीवर आधारित ’वैभवशाली श्रीरामपूर’ हे पुस्तक ऐतिहासिक, सामाजिक [...]
कापूस व सोयाबीनची कवडीमोल दराने विक्री ; शेतकर्यांचा संताप
देवळाली प्रवरा : दीपावलीचा सण, सोन्या-चांदीचे गगनाला भिडलेले, भाव पण शेतकर्याच्या ’पांढर्या सोन्या’ला कवडीमोल दर मिळत आहे. पावसात भिजलेला कापूस [...]
न्यायाधीशांचे बंगले फोडले; राहुरी पोलिसांपुढे आव्हान
देवळाली प्रवरा : राहुरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरातील दोन न्यायाधीशांचे बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले असून, या चोरीत नेमका किती मुद्द [...]
आरोपींवर मोका लावा, वैरागर कुटुंबाला पोलीस संरक्षण द्या : कवाडे
अहिल्यानगर : नेवासा तालुक्यातील सोनई गावात मातंग समाजातील युवक संजय वैरागर याच्यावर काही गावगुंडांनी केलेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने जिल्ह्यात [...]
स्नेहालयात वंचित मुलांसह दीपोत्सव उत्साहात साजरा
अहिल्यानगर : शहरातील लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या वतीने सलग अठराव्या वर्षी एमआयडीसी येथील स्नेहालयात वंचित घटकातील मुलांसह दीपोत्सव साज [...]
इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे : देहू आणि आळंदी हे महाराष्ट्राच्या श्रद्धेचे तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्रातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे पात्र हे भाविकांच्या श्रद्धेचे [...]
दिवाळी सुट्टी संपताच कर्जत एसटी स्थानकावर नागरिकांची प्रचंड गर्दी
कर्जत : दिवाळीच्या सुट्टीनंतर ग्रामीण भागातील नागरिक आता परत कामावर, शाळा-कॉलेजांकडे माघारी जात आहेत. मात्र, अहिल्या नगर जिल्ह्यातील कर्जत एसटी ब [...]
उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती उठवून पाणी द्या – मा.मंत्री थोरात
संगमनेर : निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. हे सर्व जनतेला माहित आहे मात्र याचे श्रेय दुसरेच घेत आहे. आपण श्रेयासाठी कधीही काम केले नाही. भोजाप [...]
