Category: मुंबई - ठाणे
आश्रमशाळेत ‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’ ; आदिवासी विकास मंत्र्यांसह अधिकारी करणार एक दिवसाचा मुक्काम
मुंबई: आदिवासी समाजाच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन एक महत्त्वाचे अभियान राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अडच [...]
सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणार्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखन [...]
आदिवासी विकासासाठी 482 कोटीचा प्रारूप आराखडा सादर : मंत्री डॉ. उईके
गडचिरोली : आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विकासाला गती आणि आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी जिल्हा प्रशासनाने 482 कोटी 36 लाख रुपये निधीच्या प्रारू [...]
टीएमटीच्या ताफ्यात येणार 100 वातानुकूलीत ई बसेस
नवी दिल्ली : पीएम ई बस सेवा’ योजने अंतर्गत केंद्र शासनाने ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी 100 पर्यावरणपुरक वातानुकूलीत ई बसेस मंजूर केल्या आहे [...]
आपत्तीमुळे बाधितांच्या बँक खात्यावर 592 कोटी वर्ग : मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती
मुंबई : अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवे [...]
रूपयाची आतापर्यंतची नीचांकी घसरण ; अमेरिकेच्या व्यापारयुद्धाचा परिणाम
नवी दिल्ली :अमेरिकेने कॅनडा मेक्सिकोवर 25 टक्के आयातशुल्क तर, चीनवर 10 टक्के आयातशुल्क लावल्यामुळे जगभरात अमेरिकेने पुकारलेल्या व्यापारयुद्धामुळे [...]
सहानंतर झालेल्या मतदानाचे व्हिडिओ द्या ; उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस
वंचितचे नेते अॅड. आंबेडकरांकडून दाखल याचिकेवर निर्देशमुंबई : महाराष्ट्रात नुकतीच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर लागलेल्या निकालावर अनेक राजकीय न [...]
वित्तीय तूट 4.4 टक्के राहण्याचा अंदाज
नवी दिल्ली : भाजपला सलग तिसर्यांदा केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर मोदी सरकारने तिसर्या टर्ममधील आपला पहिलाच अर्थसंकल्प शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री [...]

कायदा व सुव्यवस्थेत अग्रेसर व सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करुया : उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती, दि. १: राज्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहण्याकरीता पोलीस दलाला सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन सुसज्ज करणे ही राज्य शास [...]

लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री शिंदे
मुंबई, दि. ०१ : आज जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकन [...]
