Category: मुंबई - ठाणे
शिवसेना भवनसमोर शिवसैनिक – भाजपच्या कार्यतर्त्यांचा जोरदार राडा
अयोध्येतील राम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याच्या मुद्द्यावर शिवसेनेने टीका केल्यानंतर भाजपच्या युवा मोर्चाने त्याचा निषेध करत दादरच्या शिवसेना [...]
मच्छीमारांच्या सर्व समस्यांवर तातडीने कार्यवाही करू : विजय वडेट्टीवार
तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या वादळग्रस्त मच्छीमारांसाठी आर्थिक मदतीच्या निकषाबाबत मच्छीमारांच्या सर्व बाजू समजावून घेऊन सर्वानुमते निर्णय घेऊन [...]
राज्यपाल कार्यालयाला सापडली 12 आमदारांची यादी
राज्य सरकारने शिफारस केलेल्या राज्यपालनियुक्त विधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडेच असल्याचे उघड झाले आहे. [...]
शेतकर्यांसाठी लवकरच नवे पीकविमा धोरण
राज्यातील शेतकर्यांची पिळवणूक करणार्या विमा कंपन्यांना चाप लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून नवे धोरण आखले जात आहे. [...]
क्रांतीवीर लहूजी साळवे स्मारकाच्या भूसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घ्यावा : डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई : पुणे येथील क्रांतीवीर लहूजी साळवे स्मारक उभारण्यासंदर्भात भुसंपादनासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेऊन हा प्रश्न जलदगतीने मार्गी लावावा, [...]
महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ग्रामीण ई- गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न l पहा LokNews24
LOK News 24 I माझं गाव, माझी बातमी
---------------
महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ग्रामीण ई- गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न [...]
*”माधव” समाजाकडून बारा-बलुतेदार, अठरा अलुतेदारांच्या आरक्षणावर गदा… l Lok News24
*LOK News 24 l शरसंधान* -------------- *"माधव" समाजाकडून बारा-बलुतेदार, अठरा अलुतेदारांच्या आरक्षणावर गदा... l Lok News24* --------------- मुख्य संप [...]
देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी
यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे. [...]
धारावी पुन्हा एकदा कोरोनामुक्त
कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. धारावीत आज शून्य कोरोना रुग्णांची नोंद झाली असून उपचाराधीन रुग्णां [...]
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवर वाढली अतिक्रमणे
टाळेबंदीच्या काळामध्ये मुंबईमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवर तसेच अनेक खारफुटीवर भराव घालून घरे बांधण्यात आली. [...]
