Category: अहमदनगर
‘अग्निवीर’ उमेदवारांसाठी आमदार तनपुरेंकडून मोफत जेवण्याची व्यवस्था
राहुरी/प्रतिनिधी : येथील महात्मा कृषी विद्यापीठ परिसरात भारतीय सैन्य दलात अग्निवीर भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी कृषी विद्यापीठ येथे भारतीय सै [...]
स्टार्ट अप योजनेतून नव उद्योजक तयार होतील : बापुसाहेब पुजारी
बेलापूर : स्टार्ट अप महाराष्ट्र योजनेतून नव उद्योजक निश्रि्चतपणे तयार होतील असे उद्गार बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त व जेटीएस शिक्षण संकुलाचे [...]
केजरीवाल सत्तेच्या नशेत धुंद ! : अण्णा हजारे
अहमदनगर/प्रतिनिधी : जनतेला आश्वासन देणे, आणि सत्तेत आल्यानंतर त्याचा विसर पडणे, यातून तुमच्या आचरणावर किती परिणाम झाला हे स्पष्ट होत आहे. तुम्ही सध् [...]
करुणा मुंडेंची 31 लाखांची झाली फसवणुक
अहमदनगर प्रतिनिधी - करुणा मुंडे(Karuna Munde) यांची संगमनेरात 31 लाखांची फसवणुक झाली असुन संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये बिल्डरसह तिघांवर गुन्हा द [...]
विहिंप व समरसता मंच पदाधिकारी पोहोचले अशोक गायकवाडांच्या घरी
अखिल भारतीय केंद्रीय विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री व नवी दिल्लीतील समरसता मंचाचे प्रमुख देवजीभाई रावत (गुजराथ) तसेच महाराष्ट्र व गोवा राज्य समरसता [...]
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर
मुंबई / प्रतिनिधी : नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष हे थेट जनतेमधून निवडण्याबाबतचे विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले.मुख्यमंत्री एकना [...]

आता विश्वात्मके देेवे…गृहिणीने हाताने लिहिली ज्ञानेश्वरी.
स्वतःच्या हाताने वहीवर लिहिलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथासमवेत लेखिका सौ. सुलभा भालसिंग व सुरेशराव भालसिंग
अहमदनगर प्रतिनिधी- आता विश्वात्मके देेवे [...]
आ. जयंत पाटील यांनी एसटीची बस चालविल्याप्रकरणी आगार प्रमुखासह चालकावर कारवाईची भाजपाची मागणी; माझ्यावर खुशाल गुन्हा दाखल करा : आ. जयंत पाटलांचे प्रत्युत्तर
इस्लामपूर / प्रतिनिधी : स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव दिनी आ. जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहरात बस चालविली हि गंभीर बाब असून सरकारी व सार्वजन [...]
भाजप- राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा तुफान राडा ; पोलीस अधिकारी जखमी !
कोपरगाव प्रतिनिधी - कोपरगाव(Kopargaon) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दहीहंडी उत्सव स्वागत कमान उभारण्यात येत आहे [...]
चिमूरच्या विकास आराखड्याबाबत राज्य सरकार सकारात्मक : उपमुख्यमंत्री फडणवीस
चंद्रपूर : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचे योगदान ऐतिहासिक आहे. या शहिदांच्या भूमीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकारकड [...]
