Category: अहमदनगर
निळवंडेचे पाणी पेटले; “आम्हालाही सहआरोपी करा” – शेतकऱ्यांची मागणी
संगमनेर : संगमनेर तालुक्यात निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाण्याचा वाद चिघळला असून, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचाल [...]
अंनिसच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बुधवंत यांची निवड
अहिल्यानगर( प्रतिनिधी):--- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त
सहाय्यक पोलीस आयुक्त [...]
निळवंडे आवर्तनातून पाझर तलावे व बंधारे भरून घेणार – आ. खताळ
संगमनेर : निळवंडे डावा आणि उजवा या दोन्ही कालव्यांना सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे.डाव्या कालव्याचे पाणी राहता तालु क्यापर्यंत आणि उजव्या कालव्या [...]
कोपरगाव मतदारसंघ भाजपच्या अध्यक्षपदी विशाल गोर्डे
कोपरगाव : तालुका भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षपदी विशाल गोर्डे (पुर्व भाग), सुनिल कदम (पश्चिम भाग) तर शहराध्यक्षपदी वैभव आढाव यांची नुकतीच [...]
सह्याद्री महाविद्यालयात महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पुस्तक प्रकाशन समारंभ व परिसंवाद
संगमनेर : सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला ,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ऐतिहासिक वाडे व घराणे [...]
एआय तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातुन एकरी उस उत्पादनांत हमखास वाढ : बिपीनदादा कोल्हे
कोपरगाव : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल हा ध्यास घेत काम केले त्याचाच अवलंब संजीवनीच्या कार्यक्षेत्रात स [...]
विविध समाजाच्या वतीने आयोजित सामाजिक सलोख्याची समतेची मिसळ
संगमनेर (प्रतिनिधी)--हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा [...]
मागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नका ;महावितरणचे शेतकऱ्यांना आवाहन
मुंबई :मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून महावितरणतर्फे सर्वात आधी नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य या क्रमाने सौर [...]
सेवा हक्क कायद्यानुसार वीज ग्राहकांना सेवा द्यावी : दिलीप जगदाळे
अहिल्यानगर :राज्यातील जनतेला विविध नागरी सेवा विहित कालावधीत उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा २०१५ अंमलात आणला आहे. याची प्रभ [...]
कष्टकर्यांच्या मुलांचे यूपीएसीतील निर्भेळ यश
अहिल्यानगर : खरंतर यश ही कुणाची मक्तेदारी नाही. भारतीय संविधानाने प्रत्येकाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला आणि सर्वसामान्यांचे, कष्टकर्य [...]
