Category: अहमदनगर
देशद्रोह्यांना वठणीवर आणण्यासाठी आर्थिक बहिष्कार प्रभावी : शरद पोंक्षे
।संगमनेर : काही माणसं देशात राहुन, देशाचे अन्न खाऊनही भारतालाच आव्हान देऊ पाहत आहेत. त्यांना नामोहरम करण्याची जबाबदारी जागरुक भारतीय म्हणून आपल्य [...]
सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदतवाढ ! ; खासदार नीलेश लंके यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
अहिल्यानगर : नाफेड मार्फत महाराष्ट्रात खरेदी करण्यात येणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी गेल्या आठवड्यापासून आग्रही असलेल [...]
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे संगमनेर मार्गेच जाणार; रेल्वे मंत्र्यांचे आमदार अमोल खताळ यांना आश्वासन
।संगमनेर : पुणे नाशिक या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण व स्थानिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाचा सविस्तर आलेखच आ. [...]
सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास भरभराट होईल राज्यपाल बागडे
शिर्डी : सहकार चळवळीतील संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालविल्यास सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असे प्रतिपादन राजस्थानचे [...]
रशियाला जाताना मिळालेले आशीर्वाद बळ देणारे : श्रेयस कासले
श्रीरामपूर : कोणतेही काम करताना, कोणत्याही क्षेत्रात पदार्पण करताना आपल्या माणसांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मौलिक ठरतात, मी रशियाला डॉक्टर होण्यास [...]
पुस्तके हाती-माथी जपली पाहिजेत : प्रा. तुळे
श्रीरामपूर : आजचे तंत्रयुग वेगाचे नि ज्ञानाचे आहे. यासाठी ’वाचाल तर वाचाल’ हे संस्कृती सूत्र लक्षात घेऊन खेड्यापाड्यात, वाड्यावस्तीवर पुस्तके दिल [...]
राज्यस्तरीय शब्दगंध युवा यशस्वी उद्योजक 2025 पुरस्कर प्रसाद भडके यांना जाहीर
अहिल्यानगर- युवकांना प्रेरणा देऊन उद्योजकतेकडे वळवणारे युवा उद्योजक प्रसाद भडके यांना यावर्षीचा राज्यस्तरीय शब्दगंध युवा यशस्वी उद्योजक पुरस्कार [...]
सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी थेट महावितरणशी संपर्क साधावा; महावितरणचे आवाहन
अहिल्यानगर : मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दारात सौर कृषी पंप देण्यात येत असून या योजनेचे फॉर्म भरणे वा कोणत्याही [...]
निळवंडेचे पाणी प्रत्येक गावात पोहोचवा : आमदार आशुतोष काळे यांच्या सूचना
कोपरगाव : समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्वच धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे.परंतु तापमानात झालेली वाढ पाहता उन्हाळ्याची चाहूल देखील लागली आहे. मागी [...]
आपत्तीमुळे बाधितांच्या बँक खात्यावर 592 कोटी वर्ग : मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती
मुंबई : अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवे [...]