Category: कृषी

1 2 3 70 10 / 696 POSTS
कोपरगाव तालुक्यात 44 हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन

कोपरगाव तालुक्यात 44 हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन

कोपरगाव तालुका ःकोपरगाव तालुक्यातील 80  गावातील भौगोलिक क्षेत्र 70 हजार 613 हेक्टर आहे.त्यामध्ये लागवडीस योग्य असलेले 60 हजार 794 हेक्टर आहे. 38 [...]
जिल्ह्यासाठी खतांचे एकूण २.२१ लाख मे.टन आवंटन मंजूर

जिल्ह्यासाठी खतांचे एकूण २.२१ लाख मे.टन आवंटन मंजूर

नाशिक -  खरीप हंगाम २०२४ करिता जिल्ह्यात खते व बियाणे यांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता असून, शासनाकडून खतांचे एकूण २.२१ लाख मे.टन आवंटन जिल्ह्यासाठ [...]
यंदा सोयाबीनच्या पेर्‍यात दहा टक्के वाढ होणार

यंदा सोयाबीनच्या पेर्‍यात दहा टक्के वाढ होणार

छ.संभाजीनगर ः हवामान विभागाने 2024- 25 या वर्षाचे पर्जन्यमानाचे अनुकूल चित्र रेखाटले आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीत सोयाबीनमध्ये दहा टक [...]
यंदा पाऊस 106 टक्के पाऊस कोसळणार

यंदा पाऊस 106 टक्के पाऊस कोसळणार

हवामान विभागाने वर्तवला पहिला अंदाज मुंबई : गेल्यावर्षी झालेला अपुरा पाऊस त्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये निर्माण झालेली दुष्काळी परिस्थितीमुळे ऐ [...]
देशात महागाई आणि बेरोजगारीचा उच्चांक

देशात महागाई आणि बेरोजगारीचा उच्चांक

23 टक्के महागाई तर 27 टक्के तरूण बेरोजगारांची वणवण नवी दिल्ली : देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच [...]
डाळींचे भाव कडाडले ; तूरडाळ 15 रूपयांनी महाग

डाळींचे भाव कडाडले ; तूरडाळ 15 रूपयांनी महाग

मुंबई ः यंदा देशात झालेल्या अपुर्‍या पावसामुळे डाळींचे उत्पादन देखील कमी प्रमाणात आलेले आहे. त्यामुळे ऐन एप्रिल महिन्यामध्ये, लोकसभा निवडणुकीची र [...]
वीरनारी शेतकरी उत्पादन कंपनीला भारतीय सेनेचे बहुमूल्य योगदान

वीरनारी शेतकरी उत्पादन कंपनीला भारतीय सेनेचे बहुमूल्य योगदान

सातारा / प्रतिनिधी : देशातील सर्वप्रथम पहिली वीरनारींची फार्मर प्रोड्यूसर कंपनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी स्थापन झाली. या वीरनारींच्या कंपनीला मद [...]
कृष्णा-कोयना नदीची पात्रे पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात

कृष्णा-कोयना नदीची पात्रे पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात

कराड / प्रतिनिधी : कराड पालिकेने चार वेळा कोयनेसह कृष्णा नदीच्या काठांची स्वच्छता राबवली. नद्यांमध्ये कचरा टाकणार्‍यांना दंड केला. तरीही पुन्हा [...]
राज्यातील कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत

राज्यातील कृषी विद्यापीठे आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावीत

मुंबई : कृषी विद्यापीठांनी शिक्षण आणि संशोधनात भरीव कामगिरी करावी. यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व विद्यापीठे आंतरराष [...]
शेतकरी राजधानीत रेल्वे, बसमधुन घुसणार

शेतकरी राजधानीत रेल्वे, बसमधुन घुसणार

नवी दिल्ली ः किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजे हमीभावासाठी कायदा करावा, या मुख्य मागणीसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, तसेच इतर म [...]
1 2 3 70 10 / 696 POSTS