Category: कृषी
शेळीपालनांतील नवीन तंञज्ञान समजून घ्यावे : डाॅ.विठ्ठल विखे
लोणी : बदलत्या हवामानातील चढ-उतार यामुळे शेती व्यवसाय हा अडचणीत आला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करून अतिरिक्त उत्प [...]
महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाची समन्वयातून तयारी करावी : संतोष पाटील
सातारा / प्रतिनिधी : महाबळेश्वर येथे महापर्यटन उत्सव 2025 चे 2 ते 4 मे या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला राज्यभरातून पर्यटक येणार आ [...]
अल्पवयीन मुलीवर विनयभंग; आरोपीस तीन वर्षांची शिक्षा
म्हसवड / वार्ताहर : अल्पवयीन मुलीला मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी दादा पांडुरंग खांडेकर (वय 40, रा. खांडेकरवस्ती, म्हसवड, ता. माण, जि. साता [...]
बिबट्यांची नसबंदी, वन्यजीव हल्ल्याच्या नुकसान भरपाईत कोंबड्यांचा समावेश करावा :आमदार सत्यजीत तांबे
अहिल्यानगर/मुंबई : जुन्नर वन विभागातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर २०२४ मध्ये केंद्र शासनाकडे बिबट्यांची जेरबंदी करून [...]
सह्याद्री सहकारी साखर कारखानासाठी आज मतदान
सातारा / प्रतिनिधी : कराड, सातारा, खटाव व कोरेगाव या तालुक्यातील हद्दीतील सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर, ता. कराड या साखर कारखान्य [...]
लहान मासे पकडून खरेदी विक्री केल्यास दंडात्मक कारवाई
मुंबई : राज्याच्या सागरी जलक्षेत्रात लहान आकाराचे मासे पकडणे आणि त्याच्या खरेदी विक्रीवर बंदी आहे. या बंदीचे उल्लंघन केल्यास मत्स्यव्यवसाय विभागा [...]
50 लि.दुधाची गाय निर्मितीचा राजहंस संघाचा उपक्रम दिशादर्शक : माजीमंत्री थोरात
संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध संघाची स्थापना केली. 1980 नंतर आपण पुढाकार घेऊ [...]
श्री गणेश कारखान्याच्या कर्जाला मंजुरी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार
कोपरगाव : श्री गणेश सहकारी साखर कारखान्यासाठी एन.सी.डी.सी. अंतर्गत मार्जिन मनी लोन ७४ कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मा [...]

रेशीम उद्योगातून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. ३१: सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कम [...]

‘मिलेट बोर्ड’ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
कोल्हापूर : आहारात तृणधान्यांचे अत्यंत महत्त्व आहे. तृणधान्यांचे उत्पादन वाढवून तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी जिल्ह्यात काजू [...]