Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाऊसाहेब आंधळकरांनी सोडली वंचितची साथ

नांदेड ः लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नेते वसंत मोरे यांनी वंचितला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता भाऊसाहेब आंधळकर यांनी देखील सोडचिठ्ठी दिल्यान

शिवसेनेच्या मंत्र्याविरोधात ईडी कडे तक्रार | LOKNews24
ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांच्या जयंती उत्सवांचा हा कालखंड प्रेरणादायी भारावून टाकणारा-प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर
तर, जगात शांतता अशक्य…..! 

नांदेड ः लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नेते वसंत मोरे यांनी वंचितला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता भाऊसाहेब आंधळकर यांनी देखील सोडचिठ्ठी दिल्याने वंचितला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच वंचित बहुजन आघाडीतील नेत्यांनी साथ सोडली आहे त्यामुळे पुन्हा या ठिकाणी आंबेडकरांना लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. भाऊसाहेब आंधळकर यांनी शिवसेना शिंदे गटातून वंचितमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी नुसतीच झालेली लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांना तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती.

COMMENTS