Author: Lokmanthan Social
मुंबईतील धरणांमध्ये 42 टक्के पाणीसाठा
मुंबई : गेले काही दिवस कोसळणार्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या धरणक्षेत्रात 42.75 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा गेल्यावर्षी [...]
आदित्य ठाकरे आणि गुलाबराव पाटील यांच्यात शाब्दीक चकमक
मुंबई ः विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून शुक्रवारी कामकाजाचा पाचवा दिवस आहे. कामकाजाची सुरूवात होताच विरोधी पक्षातील महिला आमदारांनी म [...]
वसईत एटीएम मशीन लुटण्याचा प्रयत्न फसला
मुंबई ः गेल्या काही दिवसांपासून वसई विरार परिसरात एटीएम लुटण्याच्या घटना समोर येत आहेत. वसईमध्ये पुन्हा एकदा एटीएम केंद्र लुटण्याचा प्रयत्न केल्य [...]
बॅनरवरुन वाद ; तरुणाने केली आत्महत्या
पैठण : पैठण तालुक्यातील ईसारवाडी गावात ठाकरे गटाच्या एका स्थानिक पदाधिकार्याच्या वाढदिवसासाठी लावलेल्या बॅनरवरुन दोन गटात वाद झाला. तर वादाच्याव [...]
जालन्याच्या ’मत्स्योदरी’ देवीच्या मंदिरात चोरी
जालना : जालना जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध अंबडच्या मत्स्योदरी देवीची दानपेटी फोडून चोरट्यांनी रोख रक्कम पळवल्याची [...]
माणूसकी ओशाळली
आज आपण 21 व्या शतकात वावरण असतांना, तंत्रज्ञानाच्या वल्गना करत असतांना, एआय अर्थात कृत्रित बुद्धीमत्तेचे नवे युग अवतरत असतांना, चांद्रयान मोहीम र [...]
ठसठसणारे मणिपूर आणि प्रश्न ! 
मणिपूर प्रश्नावर आज देशात जी अस्वस्थता निर्माण झाली आहे, तिचे पडसाद देशाच्या संसदेपासून तर सामान्य माणसांपर्यंत उद्विग्न अशापरिस्थितीत दिसून येत [...]
पीक कर्जाच्या वसुलीसाठी बचत खाते होल्डवर
लातूर प्रतिनिधी - राष्ट्रीयीकृत तसेच काही सहकारी बँकांनी पीक कर्ज वसुलीच्या नावाखाली शेतकर्यांचे बचत खाते होल्ड केले आहे. शिवाय, त्यांना जामीन [...]
लातूरच्या क्रीडा संकुलात घुमणार कबड्डीचा आवाज
लातूर प्रतिनिधी - मराठमोळ्या असलेल्या देशी खेळ कबड्डीला क्रीडा संकुलात अडचणींमुळे जागा नव्हती. त्यामुळे कबड्डी खेळाचा आवाज दबला होता. याबाबत लोक [...]
टोमॅटो खातोय भाव तर मिरची झाली अधिक तिखट
शिरुर अनंतपाळ प्रतिनिधी - पावसामुळे टोमॅटोसह सर्व भाजीपाला शेतातच खराब झाला आहे.आवक कमी असल्यामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या टोमॅटो [...]
