Author: Lokmanthan Social
सुरुडी आश्रमशाळेच्या विद्यार्थींनीची सीमेवरील जवानांना राखीची स्नेह भेट
सुरुडी/आष्टी प्रतिनिधी - एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा,सुरुडी ता.आष्टी, जि.बीड येथ [...]
मुलांना चांगले आणि विविध क्षेत्रातील शिक्षण देणे गरजेचे – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड प्रतिनिधी - बदलत्या काळात आता शिक्षण क्षेत्रात विविध विषयांवर शिक्षण व्यवस्था उपलब्ध झाली आहे केवळ ठराविक विषयात शिक्षण न घेता चांगले आणि विव [...]
भागुजीराव ढेकळे विद्यालयाला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सदिच्छा भेट
गेवराई प्रतिनिधी - तालुक्यातील एकलिंगेश्वर मंदिर पाडळसिंगी येथे दुसर्या श्रावणी सोमवार निमित्त माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दर्शन घेतले त्य [...]
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचे धरणे आंदोलन
प्रतिनिधी बीड -: पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्हॉईस ऑफ मीडियाच्यावतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले [...]
निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाला श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर लोटला जनसागर
बीड प्रतिनिधी - वारकरी संप्रदायाचे मूळ श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर आढळते. गोरक्षनाथाच्या पावन दरबारामध्ये नित्यनेमाने येण्याचा प्रयत्न करा. जि [...]
राज्यातील विविध स्पर्धा परीक्षासाठी आकारण्यात आलेले वाढीव शुल्क कमी करण्यात यावे
बीड प्रतिनिधी - राज्यात घेतल्या जाणार्या विविध स्पर्धा परीक्षा त्यामध्ये तलाठी, वनरक्षक भरती, नगरपरिषद,जिल्हा परिषद ,पनवेल महानगर पालिका इत्यादी [...]
काकू नाना मजूर भवन बीड किमान या नावाची तरी नगरपरिषद प्रशासनाने गरीमा ठेवली पाहिजे-वाजेद खान
बीड प्रतिनिधी - बीड शहरातील नगरपरिषद हद्दीमधील भाग स्वच्छतेच्या नावाने सर्वात मागे विशेष म्हणजे बीड शहरातील सर्वात जुना व शहरातील मध्यभागी असलेला [...]
आंबेवाडी शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरांच्या आवळल्या मुसक्या
कडा प्रतिनिधी - अंभोरा पोलीस ठाणे अंतर्गत येणार्या आंबेवाडी शिवारात अहमदनगर ते बीड महामार्गालगत असलेल्या अर्जुन बबन बागले यांच्या शेतात सुजलॉन [...]
पावसाअभावी शहराच्या पाण्याची कपात!
लातूर प्रतिनिधी - लातूर शहरासह बीड व उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध 21 पाणीपुरवठा योजनांना पाणीपूरवठा होणार्या केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा [...]
प्लास्टिक बंदीचा लातुरात ‘कचरा’
लातूर प्रतिनिधी - राज्य शासनाने 22 जून 2018 पासून राज्यात प्लास्टिकबंदीचा निर्णय लागू केला आहे. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वस्तूंवर [...]
