Author: Lokmanthan Social
पाळीव श्वान आणि बंदी! 
माणूस हा निसर्गाचा घटक म्हटला जातो. त्यामुळे, निसर्गाचे घटक असलेले अन्य प्राणीमात्रांशी त्याची मैत्री राहीली. माणसांशी मैत्री होणारा सर्वात प्रभा [...]
हवामान बदलाचे वाढते धोके
हवामान बदलामुळे गेल्या 8-10 महिन्यात अनेक आपत्तीचा सामना संपूर्ण जगाला करावा लागल्याचे दिसून येत आहे. मार्च-एप्रिल महिला शतकातील सर्वाधिक तापमान [...]
शिंदेशाहीचे नवे राज्य, मात्र राज्यकर्ते जुनेच
देवळाली प्रवरा प्रतिनिधी - गेल्या 24 वर्षात अनेक वेळा देवळाली प्रवरा पोलिस स्टेशन मंजुर झाल्याची घोषणा केली जाते. परंतू या पोलिस ठाण्याच्या पा [...]
ओळख लपवण्यासाठी जाळला श्रद्धाचा चेहरा
मुंबई प्रतिनिधी - वसईच्या श्रद्धा वालकर खून प्रकरणात आरोपीने खूनाची कबुली दिली असली तरी, पोलिसांसमोर पुरावे शोधण्याचे मोठे आव्हान आहे. आरोपीविरो [...]
मंत्रालयात तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई : मंत्रालायत एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयात बांधलेल्या संरक्षण जाळीवर या तरूणाची उडी मारली आहे. पोलिसांनी आणि [...]
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
नवी दिल्ली प्रतिनिधी - राज्यातील अनेक पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिकेची मुदत संपली असून, गेल्या सहा महिन्यापासून या स्थानिक स्वराज्य संस्थ [...]
राहुल गांधींच्या सावरकरविरोधी वक्तव्यामुळे नवे वादंग
अकोला प्रतिनिधी - काँगेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा विदर्भात असून, यावेळी राहुल गांधी यांनी [...]
वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा
सोलापूर : वाराणसीच्या धर्तीवर विठ्ठल मंदिर परिसराचा कायपालट करण्यासाठी पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा मांडण्यात आला आहे. यात पुढील 25 वर्षांचा विचार कर [...]
विनाअनुदानित शिक्षकांना दिलासा
मुंबई प्रतिनिधी - गेल्या अनेक वर्षांपासून 100 टक्के अनुदानाच्या मागणीसाठी आंदोलन करणार्या विनाअनुदानित शिक्षकांना अखेर दिलासा मिळाला असून, राज् [...]
आष्टी-नगर-पुणे-मुंबई रेल्वे सुरु करावी शिवसेनेचे रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे यांना निवेदन
नगर- नगर-आष्टी रेल्वे ऐवजी आष्टी-नगर-पुणे-मुंबई अशी रेल्वे शटल एक्सप्रेस सुरु करण्यात यावी, या मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री ना.रावसाहेब [...]
