Author: Lokmanthan
रस्ते अपघात कमी करण्याच्या कार्यात नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. 8 : भारतात रस्ते अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे रस्ते अपघातांविषयी समाजात आणि विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती ह [...]
कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट मिशन मोडवर पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
बुलडाणा : कोविड या संसर्गजन्य आजाराने सर्व जगाला जेरीस आणले. अजूनही कोरोना संपूर्णपणे गेला नाही. जगातील काही देशात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके [...]
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा पात्र शेतकऱ्यांना त्वरीत लाभ देण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
जळगाव :- प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील जे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र आहेत. अशा पात्र लाभार्थ्यांची नुकसानीची भरपाई विनाविल [...]
“मी आठ दिवसात परत नगरला येणार, क्रीडापटूंचे प्रश्न मी मार्गी लावून देतो – ना. सुनील केदार
नगर : नगर मधील क्रीडा संघटना आणि क्रीडापटूंचे प्रश्न मी मार्गी लावून देतो. तुम्हाला मुंबईला, पुण्याला बैठकीसाठी बोलणार नाही. येत्या आठ दिवसात मी पुन् [...]
अवैध विक्री होणाऱ्या गुटख्यावर प्रतिबंधासाठी विशेष मोहिम राबवा:पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे
बुलडाणा/प्रतिनिधी : जिल्ह्यात अवैधरित्या गुटखा विक्री, वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातून गुटखा हद्दपार झाला पाहिजे. जिल्ह्यातील गुटख [...]
नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यांचे दोन रब्बी व दोन उन्हाळी आवर्तन द्याना. सुभाषजी देसाई यांना आ. आशुतोष काळे यांच्या वतीने निवेदन
कोपरगाव प्रतिनिधी :- नांदूर मध्यमेश्वर जलद कालवा सल्लागार समितीची बैठक औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री ना. सुभाषजी दे [...]

कोपरगाव नगरपरिषदेला ५ कोटी निधी द्या आ. आशुतोष काळेंची पालकमंत्र्यांकडे मागणी
कोपरगाव प्रतिनिधी :- लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत सन २०२ -२२ मध्ये कोपरगाव नगरपरिषदेला ५ कोटी निधी मंजूर करण्यात यावा अशी [...]
तंत्रज्ञानाची सांगड घालून तरूण पिढीच्या कल्याणासाठी काम करणार – क्रीडामंत्री सुनील केदार
बुलडाणा : क्रीडा विभागासोबतच युवक कल्याण हे महत्वाचे खाते आहे. सध्याचा तरूण हा तंत्रज्ञानस्नेही आहे. स्मार्ट फोनच्या माध्यमातून प्रत्येक तरूणाच्या हा [...]
विकासाचा ‘संगमनेर पॅटर्न’ महाराष्ट्रालाही अनुकरणीय – आमदार थोपटे
संगमनेर/प्रतिनिधी : चांगले नेतृत्व मिळाले कि त्या विभागाचा चांगला विकास होतो हे संगमनेर तालुका मूर्तिमंत उदाहरण आहे .दुष्काळी तालुका ते राज्यातील प् [...]
आगडगावचे भैरवनाथ मंदिरात आमटी भाकरीच्या महाप्रसादाला प्रारंभ
नगर- नगर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर गर्भगिरी डोंगररांगेतील असलेल्या आगडगाव येथील श्री काळ भैरवनाथांचे मंदिर भाविकां [...]