Author: Lokmanthan
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यामुळे संगमनेरचा विकास : सुरज चव्हाण
संगमनेर : रामोशी समाज हा कायम प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहिला. आपल्यामध्ये काही लोक भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यांना थारा देऊ नका. संगम [...]
कर्जत येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत गालबोट लावणाऱ्या श्रीरामपूर संघावर तीन वर्षाची बंदी घालण्याची मागणी
कर्जत : येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा वर्ष वयोगटाच्या अंतिम सामन्याचे वेळी श्रीरामपूर तालुका टाकळीभान संघ यांनी गोंधळ घातला व गैरवर्त [...]
मराठा सोयरीकचे १०० मेळाव्यांचे शतक खुप कौतुकास्पद : शशिकांत गाडे
अहिल्यानगर : मराठा सोयरीक संस्थेने आज १०० वा मोफत वधु वर परिचय मेळावा घेऊन १०० मेळाव्यांचे शतक पूर्ण केले आहे, ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे असे उद [...]
थोरात कारखाना 3200 रु. भाव देणार – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर : यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची सरसकट सं [...]
डॉ. विठ्ठल जाधव यांच्या ‘रानरांगूळ’ कथासंग्रहास राज्य पुरस्कार
शिरूर कासार : मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठीत राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्कार साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव य [...]
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वाढती पसंती ; गेल्या ३ महिन्यांत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
अहिल्यानगर / मुंबई : वीजबिलांच्या छापील कागदांचा वापर बंद करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या 'गो-ग्रीन' योजनेला वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मि [...]
दलाई लामा म्हणताहेत, महिलांना जगाचं नेतृत्व द्या !
जागतिक परिस्थिती आव्हानात्मक आहे. अशा काळामध्ये प्रत्येक क्षेत्रात महिला नेत्या जर उदयास आल्या, तर, जग अधिक शांततापूर्ण आणि सहकार्यपूर्ण जीवन व्य [...]
सत्ताधारी-विरोधक आपसात वैरी; जनतेच्या प्रश्नांचे काय ?
महाराष्ट्राची संस्कृती लयास जात असल्याची ओरड, गेल्या काही वर्षांपासून आता सुरू झाली आहे. खास करून राजकारणातून ही संस्कृती सध्या हद्दपार झालेली द [...]

राज्यात दुग्धव्यवसाय विकासासाठी अभ्यास समिती गठीत
मुंबई, दि. ०३ : राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादकता वाढविणे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणासाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती गठीत क [...]
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी
मुंबई, दि. ०३ : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण [...]
