Author: Lokmanthan
पुरोगामी महाराष्ट्राची धिंड !
महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेचे नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी उजेडात आली. ही वृद्ध महिला जादू [...]
इस्रायल पॅलेस्टीन युद्धविराम !
इस्राइल आणि पॅलेस्टीन यामध्ये युद्धविरामाची घोषणा होऊन गेली असून आज रविवारपासून ती प्रत्यक्षात अमलात येईल अशी घोषणा इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन [...]
स्वामित्व योजनेमुळे अनेकांच्या जीवनात बदल : पंतप्रधान मोदी
65 लाखांपेक्षा जास्त प्रॉपर्टी कार्ड्सचे केले वितरणनवी दिल्ली : देशातील प्रत्येक गावांसाठी आजचा दिवस महत्वपूर्ण असून, ग्रामीण भागात राहणार्या लो [...]

‘स्वामित्व’ योजनेद्वारे ग्राम सक्षमीकरण होवून अर्थव्यवस्था बळकट होणार : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
नाशिक : भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज स्वामित्व योजनेच्या 58 लाख लाभार्थ्यांना मालमत्ता पत्रकांचे आभासी पद्धतीने वितरण कार् [...]

स्वामित्व योजनेमुळे मिळकतीचे आपापसातील वाद संपुष्टात येतील : खासदार महाडिक
कोल्हापूर : स्वामित्व योजनेंतर्गत देशातील ६५ लक्ष मिळकत पत्रिकेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आभासी पद्धतीने वाटप करण्यात आले. कोल्हापूर [...]
सर्व सौर योजनांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने पूर्ण करावी : दत्तात्रय पडळकर
अहिल्यानगर : महावितरणच्या ग्राहकांना अखंडित व शाश्वत वीज पुरवठा मिळावा यासाठी शासनाच्या धोरणानुसार सौर कृषी वाहिनी योजना २.०, प्रधानमंत्री सुर्या [...]
जामखेडला भेट देत जिल्हाधिकारी सालीमाठ यांनी सुनावले खडे बोल
जामखेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा सर्व खात्यांना कृती आराखडा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमा [...]
स्वीस महिला अभ्यास मंडळाची ‘ ध्रुव’ भेट ; सर्जनशील अभ्यास पद्धतीचे कौतुक
संगमनेर : हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता आणि सर्वांगीण विकासाच्या सिद्धांतावर काम करणार्या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलला स्वीसच्या [...]
शेवगाव-पाथर्डी तालुक्याने मतदानाद्वारे भरभरुन प्रेम दिले : मोनिका राजळे
शेवगाव तालुका
शेवगाव- पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीतील हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी दोन्ही तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान [...]

तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी जीवनात अनेक सकारात्मक बदल होत आहेत. राज्य शासनही आरोग्य क्षेत्रासह कृषी, ग्रामवि [...]
