Homeताज्या बातम्यादेश

तब्बल 30 हजार सिम कार्डस केले बंद

नवी दिल्ली : दूरसंचार सेवा प्रदाते यांनी जारी केलेले मुंबईतील 30,000 पेक्षा जास्त सत्यता प्रमाणित नसलेले मोबाइल कनेक्शन्स दूरसंचार विभागाने शोधून

दुषित पाणी रस्त्यावर सोडल्याने आरोग्याचा प्रश्‍न गंभीर; तहसिलदारांना ग्रामस्थांचे निवेदन
शिर्डी शहर शंभर टक्के सौर शहर करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज :  संचालक प्रसाद रेशमे
आकडे बहाद्दरांविरुध्द महावितरणची धडक मोहीम

नवी दिल्ली : दूरसंचार सेवा प्रदाते यांनी जारी केलेले मुंबईतील 30,000 पेक्षा जास्त सत्यता प्रमाणित नसलेले मोबाइल कनेक्शन्स दूरसंचार विभागाने शोधून काढले आहेत. दूरसंचार मुंबई विभागाच्या एलएसए ने या सर्व मोबाइल जोडण्या तपासल्या असून त्यासाठी त्यांनी ग्राहकांच्या डेटा बेसचा आधार घेतला आहे. ज्यातून त्यांना 62 समूह असे आढळले आहेत, जिथे एकाच छायाचित्राचा वापर करून,  वेगवेगळ्या नावाने मोबाईल कनेक्शन घेण्यात आले आहेत.

COMMENTS