Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात किमान तापमानात पुन्हा वाढ

मुंबई : मुंबईत शनिवारी हंगामातले सर्वात कमी किमान तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर थंडी पडण्याची चाहूल मुंबईकरांना लागताच सोमवारी पुन्हा किमान त

परदेशातून सातारा जिल्ह्यात आलेले 33 जण बेपत्ता; प्रशासन चिंतेत
इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमामुळे वाचनसंस्कृती हरवत  चालली : प्राचार्य डॉ. बबन चौरे
देवगांव येथे नवरात्र महोत्सवा निमीत्त रेणुकामाता मंदिर परिसरात रविवार पासुन आराधी गितांचा भव्य कार्यक्रम

मुंबई : मुंबईत शनिवारी हंगामातले सर्वात कमी किमान तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर थंडी पडण्याची चाहूल मुंबईकरांना लागताच सोमवारी पुन्हा किमान तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान, राज्याच्या किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सोमवारी हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात 22.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली तर सांताक्रूझ केंद्रात 22 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले.

COMMENTS