सत्ता गेल्याच्या ३ वर्षा नंतर आता उध्दव ठाकरेंचे वीर सावरकर प्रेम उफाळु लागले आहे – राम कदम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 सत्ता गेल्याच्या ३ वर्षा नंतर आता उध्दव ठाकरेंचे वीर सावरकर प्रेम उफाळु लागले आहे – राम कदम

मुंबई प्रतिनिधी - सत्ता गेल्याच्या ३ वर्षा नंतर आता उध्दव ठाकरेंचे वीर सावरकर प्रेम उफाळु लागले आहे. सत्तेच्या काळात सावरकरां बद्दल, राहुल गां

सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने घेतले विष | LOK News 24
धक्कादायक ! या तलावात ५ महिलांचा बुडून मृत्यू
सेना विरोधातून भाजपचा पहिला महापौर…आता सेना-राष्ट्रवादी मैत्रीचा अध्याय

मुंबई प्रतिनिधी – सत्ता गेल्याच्या ३ वर्षा नंतर आता उध्दव ठाकरेंचे वीर सावरकर प्रेम उफाळु लागले आहे. सत्तेच्या काळात सावरकरां बद्दल, राहुल गांधी दररोज अपमानास्पद काही बोलत होते, त्या वेळेस आपण शांत का होतात ? कोणी अडवल होत का तुम्हाला ? भाषणात जे काही बोलत होतात ते केवळ नौटंकी होती का ? म्हणजे एका ठीकाणी म्हणायचं, राहुल गांधींना आम्ही सहण करणार नाही आणि दुसऱ्या ठीकाणी त्याच राहुल गांधींच्या त्याच काँग्रेस सोबत घरोबा करायचा. हा दुटप्पी पणा नाही आहे का ?  वीर सावरकरांचा विषयी जर खंर प्रेम असेल,  तर जस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वतः च्या जोड्यांनी मनी शंकर अय्यरच्या तसविरेला बडवलं तस आपण ही बडवणार आहात का  ? हा महाराष्ट्राच्या जणतेचा सवाल आहे.  

COMMENTS