Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भररस्त्यात धावत्या ट्रकला अचानक लागली आग.

नागपूर औरंगाबाद महामार्गावर दुर्घटना ट्रक मधील 250 सोयाबीनचे पोते जळून खाक

वाशिम  प्रतिनिधी –  नागपूर औरंगाबाद महामार्गावर जऊळका रेल्वे गावा नजीक एका धावत्या ट्रक ला अचानक आग लागल्याने ट्रक मधील  250 सोयाबीनचे  पोते जळून खाक झाले आहेत. या आगी मध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये  कोणतीही जीवितहानी  झाली नसून घटनेची माहिती वाशिम अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाने घटना स्थळी पोहचून आगीवर  नियंत्रण मिळविले आहे.

युक्रेनची नाटो राष्ट्रांकडूनच फसवणूक !
मत्स्योत्पादनामध्ये देशात अव्वल राज्य होण्याची महाराष्ट्रामध्ये क्षमता :  केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह
शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वपूर्ण साधन ः भावना खैरनार

वाशिम  प्रतिनिधी –  नागपूर औरंगाबाद महामार्गावर जऊळका रेल्वे गावा नजीक एका धावत्या ट्रक ला अचानक आग लागल्याने ट्रक मधील  250 सोयाबीनचे  पोते जळून खाक झाले आहेत. या आगी मध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये  कोणतीही जीवितहानी  झाली नसून घटनेची माहिती वाशिम अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाने घटना स्थळी पोहचून आगीवर  नियंत्रण मिळविले आहे.

COMMENTS