Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू.

शेतात सोयाबीन पिकाला पाणी भरण्यासाठी गेला असता लागला शॉक

जालना प्रतिनिधी- शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा स्टार्टर चा शॉक लागून दुर्दवी मृत्यू झाल्याची घटना पळसखेडा पिंपळे गावात घडली. रामेश्वर पिं

वेळकाढूपणामुळेच आजची परिस्थिती
उद्धव-राज येणार एकत्र ?
संगमनेरमध्ये डोक्याला पिस्तुल लावत 4 लाख 60 हजारांची चोरी

जालना प्रतिनिधी– शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा स्टार्टर चा शॉक लागून दुर्दवी मृत्यू झाल्याची घटना पळसखेडा पिंपळे गावात घडली. रामेश्वर पिंपळे अस या तरुण शेतकऱ्याचं नाव असून सायंकाळी गावातील पोळा साजरा करून हा तरुण शेतात सोयाबीन पिकाला पाणी भरण्यासाठी गेला असता शॉक लागवून तो विहिरीत पडला घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि राजूर पोलीस चौकीत असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत्यूदेह बाहेर काढला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

COMMENTS