आषाढी वारी करुन परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला जबर अपघात .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आषाढी वारी करुन परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला जबर अपघात .

अपघातात 10 जणं जखमी .

सांगली - आषाढी वारी( Ashadhi Wari) करून परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याचं समोर आलं आहे. टेम्पो उलटून घडलेल्या अपघातामध्ये दहा वार

ओव्हरटेक करण्याच्या नादात बाईकस्वार थेट कारला जाऊन आदळला.
चिखलदर्‍यात कार दरीत कोसळून चौघांचा मृत्यू
मेव्हण्याच्या लग्नासाठी पुण्याहून नांदेडला निघालेल्या संगणक अभियंता आशिष वैद्य यांच्या कारला अपघात 

सांगली – आषाढी वारी( Ashadhi Wari) करून परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाल्याचं समोर आलं आहे. टेम्पो उलटून घडलेल्या अपघातामध्ये दहा वारकरी जखमी झाले आहेत . तासगाव(Tasgaon) तालुक्यातील मनेराजुरी(Manerajuri) या ठिकाणी हा अपघात घडला. जखमींना तातडीने सांगली(Sangli) आणि मिरज(Miraj) येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा(Shirala) तालुक्यातील भागाईवाडी(Bhagaiwadi) व परिसरातील 60 वारकरी हे आषाढीवारी(Ashadhiwari) निमित्ताने पंढरपूरला( Pandharpur) गेले होते . आषाढी वारी संपल्यानंतर पुन्हा गावी परतत असताना वारकऱ्यांच्या गाडीला अपघात झाला .

COMMENTS