Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई वॉटर मेट्रोच्या माध्यमातून प्रवासाचा नवा आणि पर्यावरणपूरक मार्ग खुला होणार

मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आणि पर्यावरणपूरक प्रवासासाठी ‘मुंबई वॉटर मेट्रो‘ प्रकल्प वेगाने आकारास येत आहे. नॉर्वेच्या तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पात ३१ जलमार्गांवर आधुनिक इलेक्ट्रिक बोटी धावणार असून, २१ विद्यमान आणि १० नवीन टर्मिनल्स उभारली जाणार आहेत. २०२६ च्या अखेरीस हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.

व्हिएतनामची महाराष्ट्रात 8.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; विनग्रुपच्या प्रकल्पामुळे शहरी विकासाला चालना : मुख्यमंत्री फडणवीस
दहिसर-मीरा भाईंदर मेट्रो 9 ला हिरवा झेंडा; ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्यालाही प्रारंभ
व्हिएतनामशी द्विपक्षीय सहकार्य आणि सबंध वृद्धिंगत करणारमंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबईच्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आणि पर्यावरणपूरक प्रवासासाठी ‘मुंबई वॉटर मेट्रो‘ प्रकल्प वेगाने आकारास येत आहे. नॉर्वेच्या तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पात ३१ जलमार्गांवर आधुनिक इलेक्ट्रिक बोटी धावणार असून, २१ विद्यमान आणि १० नवीन टर्मिनल्स उभारली जाणार आहेत. २०२६ च्या अखेरीस हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे.

COMMENTS