Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्मार्टफोन नसलेल्या शेतकर्‍यांसाठी संदेश सेवा

मुंबई : डिजिटल सेवा सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी स्मार्टफोन नसलेल्या शेतकर्‍यांसाठी वसुधा नावाची संदेश सेवा सुरू केली जाणार आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि माहिती थेट शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवली जाईल.

राज्याचा विकासदर केंद्रापेक्षा अधिक : मुख्यमंत्री फडणवीस
अजित पवारांसह 9 आमदारांचे निलंबन
ऑनलाइन गेमिंगमध्ये करचोरी करणार्‍यांना बसणार चाप
PM Kisan Beneficiaries Warned Against Fake Messages And Fraudulent Claims:  How To Stay Safe

मुंबई : डिजिटल सेवा सर्व शेतकर्‍यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी स्मार्टफोन नसलेल्या शेतकर्‍यांसाठी वसुधा नावाची संदेश सेवा सुरू केली जाणार आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना आणि माहिती थेट शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवली जाईल.

COMMENTS