राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकांचा बार दिवाळीनंतर उडणार असल्याचे संकेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. मात्र, या निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचा वापर करण्यात येणार नसल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकांचा बार दिवाळीनंतर उडणार असल्याचे संकेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. मात्र, या निवडणुकीत ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रांचा वापर करण्यात येणार नसल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

COMMENTS