एकाच वेळी सात ते आठ वाहनांचा भीषण अपघात ..पहा थरार

Homeताज्या बातम्या

एकाच वेळी सात ते आठ वाहनांचा भीषण अपघात ..पहा थरार

मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एकाच वेळी 7 ते 8 वाहनांनी  धडक दिली आहे. शिरपूर तालुक्यातील बिजासनी घाटात हा अप

शेतकर्‍यांनी शाश्‍वत शेतीकडे वळावे
डाँ.तनपुरे कारखान्याला गळीत हंगामाची परवानगी नसताना गुपचुप उरकला गळीत शुभारंभ
अंगावर स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी

मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एकाच वेळी 7 ते 8 वाहनांनी  धडक दिली आहे. शिरपूर तालुक्यातील बिजासनी घाटात हा अपघाताचा थरार घडला असून, यात अंदाजे तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे , तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
 या अपघातात  तिन ते चारचाकी वाहनांचा तर काही ट्रक च समावेश असून चारचाकीं वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले असून रुग्णवाहिका व पोलीस यंत्रना देखील दाखल होत मदतकार्य सुरु केले 

COMMENTS