Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्धा जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची टाकी जीर्ण अवस्थेत 

 वर्धा प्रतिनिधी –  वर्धा जिल्ह्यात अल्लीपुर येथील ग्रामपंचायत मधील पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. पाण्याची टाकी जीर्ण होऊन त्याचे अंश खाली पडत आहे. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असुन नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. ही पाण्याची टाकी ४० वर्षा आधीपासुन बांधलेली आहे. शासनाकडे पाठपुरावा केला आहे. नवीन टाकी बांधण्याची गरज आहे. 

संगमनेर तालुक्यातील जनतेच्या दबावावरून महसूल मंडळाची फेररचना
धक्कादायक… नगर येथील सामाजिक कार्यकर्त्या महिलेवर पोलिसाकडून अत्याचार
प्रजासत्ताक दिनी मानवधन संस्थेत शहीद पुत्राच्या वीरमातेच्या हस्ते फडकवला तिरंगा

 वर्धा प्रतिनिधी –  वर्धा जिल्ह्यात अल्लीपुर येथील ग्रामपंचायत मधील पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. पाण्याची टाकी जीर्ण होऊन त्याचे अंश खाली पडत आहे. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असुन नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. ही पाण्याची टाकी ४० वर्षा आधीपासुन बांधलेली आहे. शासनाकडे पाठपुरावा केला आहे. नवीन टाकी बांधण्याची गरज आहे. 

COMMENTS