Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीमाभागातील ऊस आंदोलन पेटले

कोल्हापूर ः दिवाळीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी या

रासायनिक शेतीकडून एकात्मिक पद्धतीकडे टप्प्या टप्प्याने संक्रमण काळाची गरज
कुंचल्यांच्या फटकाऱ्यातून साकारली एक लाखाची मदत : चित्रकार उदावंत व भागवत यांनी जपले दायित्व
जिल्हास्तरीय कुष्ठरोग निबंध स्पर्धेत महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील समाजकार्य विभागातील स्वप्नाली चव्हाण हिला प्रथम तर राहुल गडेराव याला द्वितीय पारितोषिक

कोल्हापूर ः दिवाळीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मंगळवारी 22 वी ऊस परिषद पार पडल्यानंतर बुधवारी आंदोलन सुरू झाले आहे. येत्या 3 दिवसात कारखानदारांनी निर्णय घ्यावा. अन्यथा दिवाळीनंतर आक्रमक आंदोलन करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. सीमाभागात ऊस आंदोलन चिघळलं आहे. सीमाभागातून महाराष्ट्रात येणारे ट्रॅक्टर पेटवले आहेत. कारदगा परिसरात शेतकर्‍यांनी आंदोलन केलं.

COMMENTS