Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टँकरने 2 शाळकरी मुलींना चिरडले

उमरगा ः तालुक्यातील येणेगूर येथे टँकरने दोन शाळकरी मुलींना चिरडले. यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही भीषण घटना बुधवा

जिल्ह्यातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन
दारुच्या नशेत तरुण थेट रेल्वे रुळावर झोपला
अकोला शहरातील मलनि:स्सारण प्रकल्पामुळे बाधित रस्त्यांची कामे पूर्ण करणार: मंत्री उदय सामंत

उमरगा ः तालुक्यातील येणेगूर येथे टँकरने दोन शाळकरी मुलींना चिरडले. यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही भीषण घटना बुधवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली. श्रेया पात्रे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सोलापूर हैदराबाद-महामार्गा रोखून धरला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक तुंबली असून, वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात. अपघात घडताच संतप्त नागरिकांनी टँकरचालकास अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले.

COMMENTS