Tag: पाणी प्रश्न

आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून ना. सुनेत्रावहिणींच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकबीडच्या पाणीपुरवठा योजनेचा तिढा सुटणारअपूर्ण कामांची चौकशी तर नवीन कामांना मंजुरीचा निर्णय

आ. विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून ना. सुनेत्रावहिणींच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकबीडच्या पाणीपुरवठा योजनेचा तिढा सुटणारअपूर्ण कामांची चौकशी तर नवीन कामांना मंजुरीचा निर्णय

बीड नगर परिषदेच्या अमृत अभियान अंतर्गत मंजुर पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेतील कामांसंदर्भात उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्रावहिणी पवार यांच्या [...]
वारीचा पूल झाल्याने नागरिक सुखावले : टेके

वारीचा पूल झाल्याने नागरिक सुखावले : टेके

कोपरगाव : जनता निवडणुकीत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडे मोठ्या आशा अपेक्षेने बघत असते.त्यामुळे जे लोकप्रतिनिधी जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करतात [...]
‘सुधारित ताजनापूर टप्पा-१’च्या पूर्णत्वासाठी बैठकपाण्यासाठीची लढाई तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

‘सुधारित ताजनापूर टप्पा-१’च्या पूर्णत्वासाठी बैठकपाण्यासाठीची लढाई तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

शेवगाव : "ताजनापूर योजनेचा प्रश्न आता निर्णायक वळणावर आला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या पळकुटेपणाने लाभार्थी गावातील शेतकऱ्यांचा संयमच पाहिला [...]
काळे कुटुंबाकडून संपूर्ण तालुक्यावरच अन्याय : गोर्डे

काळे कुटुंबाकडून संपूर्ण तालुक्यावरच अन्याय : गोर्डे

कोपरगाव : कोपरगाव बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी हिताचे काम सुरू असून कोल्हे गटाचे सभापती साहेबराव रोहोम यांच्या कार्यकाळात वेगाने कामे होत अस [...]
राजकारणापलीकडे जाऊन पाण्याची काळजी घेणे गरजेचेमाजी मंत्री थोरात ; निळवंडे पाण्याचे चिंचोली गुरव येथे जलपूजन

राजकारणापलीकडे जाऊन पाण्याची काळजी घेणे गरजेचेमाजी मंत्री थोरात ; निळवंडे पाण्याचे चिंचोली गुरव येथे जलपूजन

संगमनेर : चिंचोली गुरव येथे पाणी परिषद झाली आणि त्यातून निळवंडे प्रकल्पाला गती मिळाली. धरण व कालव्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प पूर [...]
गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन

गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन

कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
‘निळवंडे’तून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडावेनिळवंडे पाट पाणी कृती समितीची मागणी ; पाटबंधारे विभागास निवेदन

‘निळवंडे’तून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडावेनिळवंडे पाट पाणी कृती समितीची मागणी ; पाटबंधारे विभागास निवेदन

संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील 182 गावांसाठी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून पिण्यासाठी [...]
भंडारदरा परिसरातील गावांना धरणाचे पाणी सर्वेक्षणास मंजुरी ; आठवड्यात प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश

भंडारदरा परिसरातील गावांना धरणाचे पाणी सर्वेक्षणास मंजुरी ; आठवड्यात प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश

अकोले : तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या मागील बाजूच्या तसेच धरण भिंतीच्या पूर्वेकडील परिसरातील सर्व आदिवासी गावांना शासकीय योजनेतून पाणीपुरवठा करण् [...]
8 / 8 POSTS