Tag: पाणी प्रश्न

गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन

गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामाचे अंतिम आवर्तन सोडा  जलसंपदा मंत्री विखेंना आ. आशुतोष काळे यांचे निवेदन

कोपरगाव : गोदावरी कालव्यांना उन्हाळी हंगामात आतापर्यंत केवळ एकच आवर्तन देण्यात आले असून वाढत्या उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके आणि ऊस शेती धोक्यात [...]
‘निळवंडे’तून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडावेनिळवंडे पाट पाणी कृती समितीची मागणी ; पाटबंधारे विभागास निवेदन

‘निळवंडे’तून लाभक्षेत्रासाठी उन्हाळी आवर्तन सोडावेनिळवंडे पाट पाणी कृती समितीची मागणी ; पाटबंधारे विभागास निवेदन

संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील 182 गावांसाठी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून पिण्यासाठी [...]
भंडारदरा परिसरातील गावांना धरणाचे पाणी सर्वेक्षणास मंजुरी ; आठवड्यात प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश

भंडारदरा परिसरातील गावांना धरणाचे पाणी सर्वेक्षणास मंजुरी ; आठवड्यात प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश

अकोले : तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या मागील बाजूच्या तसेच धरण भिंतीच्या पूर्वेकडील परिसरातील सर्व आदिवासी गावांना शासकीय योजनेतून पाणीपुरवठा करण् [...]
3 / 3 POSTS