Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

उष्णतेमुळे त्वचा रोगाचे आजार वाढले

मुंबई: दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना त्वचेसंदर्भातील आजार उद्भवू लागले आहे. घामोळे, उबाळू, पुरळ, खाज आणि बुरशीजन्य रोग नागरिकांना होत असून, मागील काही दिवसांपासून या रोगांच्या रुग्णांमध्ये साधारण 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राहात्यात 25 वा कारगिल विजय दिवस उत्साहात
महाराष्ट्र प्रशासनाला झालेलं इन्फेक्शन शिंदे फडणवीस सरकारने दूर केलं – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
खरा हिंदुत्ववादी असता तर गांधी नव्हे जिनांवर गोळी झाडली असती | LOKNews24

मुंबई: दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांना त्वचेसंदर्भातील आजार उद्भवू लागले आहे. घामोळे, उबाळू, पुरळ, खाज आणि बुरशीजन्य रोग नागरिकांना होत असून, मागील काही दिवसांपासून या रोगांच्या रुग्णांमध्ये साधारण 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

COMMENTS