Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनाप्रमुखांनी शिंदे फडणवीस सरकारनेच लावून धरल्याने संभाजीनगर नाव झालं- अर्जुन खोतकर 

जालना प्रतिनिधी - संभाजीनगर नाव ठेवलं होतं ते नाव एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने लावून धरले आणि आता केंद्राने मंजुरी दिल्याने आपली प्रतीक्षा

पैसे दिले नाही म्हणून वर्गमित्राच्या आईसोबत धक्कादायक कृत्य | LOK News 24
नवाब मलिकांच्या अडचणी पुन्हा वाढणार ;जामीन रद्द करण्यासाठी ईडीकडून याचिका
श्री नागेश विद्यालयाचे नाव झळकले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये

जालना प्रतिनिधी – संभाजीनगर नाव ठेवलं होतं ते नाव एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने लावून धरले आणि आता केंद्राने मंजुरी दिल्याने आपली प्रतीक्षा संपली असे म्हणत शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आनंद व्यक्त केलाय, दरम्यान आम्ही या नामंतराचे श्रेय घेत नसून ते लोकच श्रेय घेतात म्हणत खोतकरांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना टोला लगावलाय.. छत्रपती घराण्याचे महाराष्ट्रावर खूप उपकार असून या शहराला छत्रपती हे नाव साजेशे असल्याचे देखील माजी मंत्री खोतकर यावेळी म्हणाले.

COMMENTS