Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपुर मार्गावर अव्यध्य रीत्या होत आहे रेतीची वाहतूक 

वर्धा प्रतिनिधी - सध्या जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नसले तरी ह्या रेतीचे ट्रक टीप्पर अल्लीपुर मार्गावर दिवसा दीसत आहेत. जिल्ह्यात रेती

स्वराज्य पक्षातर्फे महिलांना मोफत नॅपकिन बुके,राखी मेकिंग,पेपर बॅग,फॅशन डिझाईन मधील वेगवेगळे प्रशिक्षणाचे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन
अभिनेता अक्षय कुमारच्या आईचे निधन… ट्विट करत दिली माहिती
उपजिल्हा रुग्णालय व व्यापारी संकुल कामाची आमदार काळेंकडून पाहणी

वर्धा प्रतिनिधी – सध्या जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नसले तरी ह्या रेतीचे ट्रक टीप्पर अल्लीपुर मार्गावर दिवसा दीसत आहेत. जिल्ह्यात रेती घाटाचे लिलाव झाले नसले तरी मात्र रेती वाहतूक कशी होत आहे? अशी चर्चा ग्रामस्थ बांधव करीत आहेत.  पोलीस अधीक्षक नूरल हसन हे जिल्ह्यात येताच रेती तस्करांवरती व दारू विक्रीवर मोठी संक्रांत आली होती. अव्यध्य रेती तस्करी व दारू वीक्री बंद होती.  मात्र, आता रेती घाटावरून भर दीवसा रेती ची खुलेआम वाहतूक रेती टीप्पर व्दारे होत आहे. भर दिवसा रेती चा ट्रक खुलेआम अल्लीपुर रोड वरून धावतांना दिसत आहे.  परवानगी नसताना देखील रेतीची अव्यध्य वाहतूक रोज होते.  मात्र महसुल विभाग व पोलीस विभाग यांच्यावर कारवाई का करीत नाहीत?  हे मात्र न उलघडणारे कोडच आहे. 

COMMENTS