Homeताज्या बातम्यादेश

उपराष्ट्रपती, कायदामंत्री या पदावरून दूर करा – याचिका दाखल  

मुंबई : न्यायपालिका आणि विधायीका यांच्यातील शितयुद्धांचे परिणाम जाहीरपणे दिसू लागले आहेत. न्यायव्यवस्थेवर सार्वजनिक टिप्पण केल्याचा आरोप करीत उपर

स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांचे आणि विचारांचे महत्त्व तरुणांमध्ये रुजवणे आवश्यक – डॉ अभिमन्यू ढोरमारे
लोकशाही नव्हे, विरोधकांचे अस्तित्व धोक्यात ः पालकमंत्री विखे
रेमडेसिवीरचे घाणेरडे राजकीय नाट्य ; फडणवीस, दरेकरांचा पोलिसांच्या कारभारात हस्तक्षेप

मुंबई : न्यायपालिका आणि विधायीका यांच्यातील शितयुद्धांचे परिणाम जाहीरपणे दिसू लागले आहेत. न्यायव्यवस्थेवर सार्वजनिक टिप्पण केल्याचा आरोप करीत उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजीजू  यांना घटनात्मक पदावर राहण्यापासून मज्जाव केला जावा अशी मागणी करणारी जनहित याचिका बॉम्बे लॉयर्स असोसिएशनचे अहमद आब्दी यांनी मुंबई उच्च न्यायलयात दाखल केली. अहमद आब्दी यांनी जनहित याचिकेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि कायदा मंत्री रिजिजू यांना प्रतिवादी बनवले आहे.

COMMENTS