Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काही आमदार खासदारांची पेन्शन बंद केली पाहिजे- बच्चू कडू

अमरावती प्रतिनिधी - राज्यात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, यावर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका मांडली, आमदार व खासदारांनी

केरळमधील मृतांची संख्या 165 वर
मुंबई महापालिकेसाठी लेखी सूचना पाठविण्याचे आवाहन
LOK News 24 I“संजय राऊत यांच्या सारख्या बकबक करणाऱ्यांची चौकशी करा

अमरावती प्रतिनिधी – राज्यात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, यावर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका मांडली, आमदार व खासदारांनी सुद्धा आपली पेन्शन सोडली पाहिजे, मी सुद्धा टेन्शन घेणार नाही तर कोणाला किती पेन्शन दिली पाहिजे याचे लिमिट असलं पाहिजे, कामावर आधारित मूल्यांकन करून पेन्शन दिली पाहिजे, समान न्याय धोरण सरकारने आणावं शेतकरी व शेतमजूर यांच्या पेन्शनचा देखील सरकारने विचार केला पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

COMMENTS