Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत गुजराती सोसायटीत पत्रक वाटण्यास मनाई

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून  एका नोकरीच्या जाहिरातीत कंपनीत मराठी भाषिकांचे स्वागत नाही, या आशय

पुणेकरांना अजितदादांचा आठवड्याचा अल्टिमेटम
आता 17 व्या वर्षीच मतदार ओळखपत्र मिळणार
कोविड सेंटरमध्ये निकृष्ट भोजन; माजी मंत्र्यांचा सरकारला घरचा आहेर

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून  एका नोकरीच्या जाहिरातीत कंपनीत मराठी भाषिकांचे स्वागत नाही, या आशयाची पोस्ट व्हायरल झाली होती. त्यानंतर या जाहिरातीचे सर्वत्र पडसाद उमटले. त्यानंतर आता मुंबईतील गुजराती मतदार अधिक असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात भाषिक वाद उफाळून आला आहे. या मतदारसंघातील गुजराती बहुल सोसायटीमध्ये उमेदवारांचे पत्रक वाटण्यास मनाई करण्यात आली, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

COMMENTS