Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाण्यात 9 वर्षांच्या मुलाचे अपहरण

मुंबई ः ठाण्यात शेजार्‍यांनी 9 वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून हत्या केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना घर बांधण्यासाठी पैशां

सातारा पालिकेच्या पॉवर हाऊस येथे 20 मेगावॅटच्या वीज निर्मिती उपकेंद्रास मंजूरी
वार पठ्या…बायकोला आणायला मालकाची गाडी घेऊन गेला आणि परत आलाच नाही | LokNews24
मधमाशी मित्र पुरस्कारासाठी 6 मे पर्यंत अर्ज सादर करावेत

मुंबई ः ठाण्यात शेजार्‍यांनी 9 वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करून हत्या केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना घर बांधण्यासाठी पैशांची गरज होती. याच कारणावरून त्यांनी त्यांच्याच परिसरात राहणार्‍या व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण केले. यानंतर मुलाच्या वडिलांकडून 23 लाख रुपयांची खंडणी मागितली. मात्र पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी मुलाची हत्या करून घराच्या मागे गाडले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी सलमानला अटक केली आहे.

COMMENTS