कसं काय पाटील बरं हाय का ? काल दिल्लीत झालं ते खर हाय का ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कसं काय पाटील बरं हाय का ? काल दिल्लीत झालं ते खर हाय का ?

सीएम शिंदेचा जयंत पाटलांवर हल्लाबोल

औरंगाबाद प्रतिनिधी :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी दिल्लीत झालेल्या मेलोडी ड्राम्यावरून जयंत पाटील(Jayant Patil) यांच्यावर चांगलेच त

महाराष्ट्राला बलशाली करूया – विजयादशमी-दसरा सणानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा
मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन इमारतीत ‘साप्रवि’ ची कार्यालये एकाच मजल्यावर आणणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोकणातील सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता

औरंगाबाद प्रतिनिधी :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी दिल्लीत झालेल्या मेलोडी ड्राम्यावरून जयंत पाटील(Jayant Patil) यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. अजीत पवार यांच्याआदी जयंत पाटील यांना बोलू दिल्याने अजीत पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर अजीत पवार यांच्या नाराजीबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र जयंत पाटील यांना कोडींत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  त्यांनी कसं काय पाटील बरं हाय का? काल दिल्लीत झालं ते खर हाय का? असे म्हणत चांगलाच चिमटा काढला आहे. दरम्यान यावरून जयंत पाटील काय म्हणतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

COMMENTS