Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली नदी पात्रात माश्यांचा खच 

सांगली प्रतिनिधी - सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये दूषित आणि मळी मिश्रित पाणी मिसळल्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. धक्कादायक प्रकार हा

सत्ताधारी जातवर्गाची अघोषित युती ; बाकी जातवर्ग केवळ हातच्याला !
सरकारला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा का ?
प्रशिक्षित कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची सेवा घडावी : कृषी मंत्री ॲड. कोकाटे

सांगली प्रतिनिधी – सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये दूषित आणि मळी मिश्रित पाणी मिसळल्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. धक्कादायक प्रकार हा नदीकाठी घडल्याने सांगलीकरांनी या ठिकाणी प्रचंड गर्दी केली आहे. गेले काही दिवस कृष्णा नदीमध्ये मळी मिश्रित दूषित पाणी येत आहे. असं सांगलीकरांनी वारंवार सांगितलं तरीसुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत आणि भविष्यात या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही फार मोठा परिणाम होणार आहे. 

COMMENTS