महाराष्ट्राच्या विधानसभेसह कर्नाटकातल्या विधानसभेत आणि लोकसभा निवडणुकीत सुद्धा मतांची चोरी झाल्याचा आरोप करत राहुल गांधींनी पुरावे सादर केले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर सहाच महिन्यात एक कोटी नवे बनावट मतदार वाढल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय.
महाराष्ट्राच्या विधानसभेसह कर्नाटकातल्या विधानसभेत आणि लोकसभा निवडणुकीत सुद्धा मतांची चोरी झाल्याचा आरोप करत राहुल गांधींनी पुरावे सादर केले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर सहाच महिन्यात एक कोटी नवे बनावट मतदार वाढल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय.

COMMENTS