Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल

 नवी मुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याची पाईपलाईन फुटल्या

दक्षिण भारतातील काही भागात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ| LOKNews24
खडसे आणि राजू शेट्टी यांची नावे वगळली ?; विधान परिषदेवर 12 आमदारांच्या नियुक्तीचा पेच कायम
शिक्षक कॉलनी मित्र परिवारतर्फे हारुणभाई इनामदार यांचा ’जंगी’ सत्कार

 नवी मुंबई प्रतिनिधी – नवी मुंबईतील वाशी विभागात मागील दोन दिवसांपासून पाणी नसल्यामुळे नागरींकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे नागरीकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची समस्या पाहता समाजसेवकांनी  पाण्याचे टॅंकर नागरीकांना पाठवले. टॅंकर मधून पाणी भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवस झाले पाणी नाही नागरिकांनी राहायचं कसं असा नागरिकांचा संतप्त सवाल.

COMMENTS